शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महामार्गावरील अनेक झाडं मोजताय अखेरच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 16:01 IST

ओझर-झाडाचं रोपटं लावणं अतिशय सोपी गोष्ट आहे पण त्याला मोठे व्हायला लागणार संगोपन देखभाल त्याची वेळोवेळी घ्यायची दखल करणं अवघड आहे.तशीच काही गत सध्या मुंबई आग्रा महामार्गावरील कडेला लोखंडी जाळीत असलेल्या वृक्षाबद्दल बघण्यास मिळत आहे.येथील निम्याहून अधिक झाडांच्या केवळ काड्या उरल्या आहेत.

ठळक मुद्दे ओझर-झाडाचं रोपटं लावणं अतिशय सोपी गोष्ट आहे पण त्याला मोठे व्हायला लागणार संगोपन देखभाल त्याची वेळोवेळी घ्यायची दखल करणं अवघड आहे.तशीच काही गत सध्या मुंबई आग्रा महामार्गावरील कडेला लोखंडी जाळीत असलेल्या वृक्षाबद्दल बघण्यास मिळत आहे.येथील निम्याहून अधिक झ

ओझर-झाडाचं रोपटं लावणं अतिशय सोपी गोष्ट आहे पण त्याला मोठे व्हायला लागणार संगोपन देखभाल त्याची वेळोवेळी घ्यायची दखल करणं अवघड आहे.तशीच काही गत सध्या मुंबई आग्रा महामार्गावरील कडेला लोखंडी जाळीत असलेल्या वृक्षाबद्दल बघण्यास मिळत आहे.येथील निम्याहून अधिक झाडांच्या केवळ काड्या उरल्या आहेत.रोपटं लहान असल्याने त्यास आधार म्हणून आजूबाजूस संरक्षण जाळ्या बसवल्या जातात,एकदा ते स्वत: उभे राहिले की त्या जाळ्या काढून ते मोठे होत जाते.परंतु इकडे तर सुरवातीच्या वेळीच अनेक झाडे कोलमांडून जात आहेत.येथे झाडांपेक्षा जाहिरातबाजी भर दिलेला दिसतो आहे.त्यामुळे आगामी काळात येथे सगळेच ओसाड झाले तर वावगे वाटू नये.पूर्वी महामार्ग एकेरी होता त्यामुळे आजूबाजूस शेकडो वर्षे जुनी झाडे होती.कालांतराने वाहन संख्या वाढल्याने दुपदरीचे रूपांतर सहापदरीत झाले.परिणामी सामाजिक बांधिलकी दाखवत एका राष्ट्रीयकृत खासगी बँकेने पुढाकार घेत हजारो रोपटं लावली.काही दिवस आजूबाजूस सर्वच हिरेगार होते.सध्या उन्हाळा तोंड वर काढत असताना सदरची झाडे सुकण्याच्या मार्गावर आहेत.आज अनेक सामाजिक स्तरावर वनराई वाढवण्यावर भर देत असताना महामार्गावरील झाडे अखेरच्या घटका मोजत आहे.याकडे संबंधित प्रशासनाने योग्य ते लक्ष घालण्याची गरज आहे.अनेक ठिकाणी न्यायालयाने घालून दिलेल्या नियम व अटींची नियमाप्रमाणे अंमलबजावणी होत आहे का हे देखील तपासून पाहणे तितकेच गरजेचे बनले आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन मार्ग होण्यापूर्वी किती झाडं होती ती किती जुनी होती आण ित्या टक्त्यावर आज मितीस ग्रीन हायवेच्या नावाखाली किती जिवंत आहे याचा हिशोब झाला पाहिजे. जे लहान वृक्ष जगले ते आपले जे नाही त्यांचं नशीब खराब अशी मानिसकता नकोच.उन्हाळ्याच्या तोंडावर त्यांची निगा राखणे,त्यांना वेळोवेळी पाणी देणे,जेथे झाडं पूर्णपणे वाळून गेलेली आहे त्यांच्या जागी नवीन रोप लावावे अशी मागणी परिसरातील निसर्ग प्रेमींनी केली आहे.