शहरं
Join us  
Trending Stories
1
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
2
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
3
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
4
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
5
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
6
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
7
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
8
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
9
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
10
स्वतः जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
11
लय भारी! घरात तुळस लावल्याने काय होतं? आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितले जबरदस्त फायदे
12
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
13
Chhath Puja 2025: छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा
14
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ
15
VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
16
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
17
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
18
डोळे हे जुलमी गडे! सुंदर दिसण्याची हौस महागात, रोज लायनर, काजळ लावल्यास मोठं नुकसान
19
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
20
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा

महामार्गावरील अनेक झाडं मोजताय अखेरच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 16:01 IST

ओझर-झाडाचं रोपटं लावणं अतिशय सोपी गोष्ट आहे पण त्याला मोठे व्हायला लागणार संगोपन देखभाल त्याची वेळोवेळी घ्यायची दखल करणं अवघड आहे.तशीच काही गत सध्या मुंबई आग्रा महामार्गावरील कडेला लोखंडी जाळीत असलेल्या वृक्षाबद्दल बघण्यास मिळत आहे.येथील निम्याहून अधिक झाडांच्या केवळ काड्या उरल्या आहेत.

ठळक मुद्दे ओझर-झाडाचं रोपटं लावणं अतिशय सोपी गोष्ट आहे पण त्याला मोठे व्हायला लागणार संगोपन देखभाल त्याची वेळोवेळी घ्यायची दखल करणं अवघड आहे.तशीच काही गत सध्या मुंबई आग्रा महामार्गावरील कडेला लोखंडी जाळीत असलेल्या वृक्षाबद्दल बघण्यास मिळत आहे.येथील निम्याहून अधिक झ

ओझर-झाडाचं रोपटं लावणं अतिशय सोपी गोष्ट आहे पण त्याला मोठे व्हायला लागणार संगोपन देखभाल त्याची वेळोवेळी घ्यायची दखल करणं अवघड आहे.तशीच काही गत सध्या मुंबई आग्रा महामार्गावरील कडेला लोखंडी जाळीत असलेल्या वृक्षाबद्दल बघण्यास मिळत आहे.येथील निम्याहून अधिक झाडांच्या केवळ काड्या उरल्या आहेत.रोपटं लहान असल्याने त्यास आधार म्हणून आजूबाजूस संरक्षण जाळ्या बसवल्या जातात,एकदा ते स्वत: उभे राहिले की त्या जाळ्या काढून ते मोठे होत जाते.परंतु इकडे तर सुरवातीच्या वेळीच अनेक झाडे कोलमांडून जात आहेत.येथे झाडांपेक्षा जाहिरातबाजी भर दिलेला दिसतो आहे.त्यामुळे आगामी काळात येथे सगळेच ओसाड झाले तर वावगे वाटू नये.पूर्वी महामार्ग एकेरी होता त्यामुळे आजूबाजूस शेकडो वर्षे जुनी झाडे होती.कालांतराने वाहन संख्या वाढल्याने दुपदरीचे रूपांतर सहापदरीत झाले.परिणामी सामाजिक बांधिलकी दाखवत एका राष्ट्रीयकृत खासगी बँकेने पुढाकार घेत हजारो रोपटं लावली.काही दिवस आजूबाजूस सर्वच हिरेगार होते.सध्या उन्हाळा तोंड वर काढत असताना सदरची झाडे सुकण्याच्या मार्गावर आहेत.आज अनेक सामाजिक स्तरावर वनराई वाढवण्यावर भर देत असताना महामार्गावरील झाडे अखेरच्या घटका मोजत आहे.याकडे संबंधित प्रशासनाने योग्य ते लक्ष घालण्याची गरज आहे.अनेक ठिकाणी न्यायालयाने घालून दिलेल्या नियम व अटींची नियमाप्रमाणे अंमलबजावणी होत आहे का हे देखील तपासून पाहणे तितकेच गरजेचे बनले आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन मार्ग होण्यापूर्वी किती झाडं होती ती किती जुनी होती आण ित्या टक्त्यावर आज मितीस ग्रीन हायवेच्या नावाखाली किती जिवंत आहे याचा हिशोब झाला पाहिजे. जे लहान वृक्ष जगले ते आपले जे नाही त्यांचं नशीब खराब अशी मानिसकता नकोच.उन्हाळ्याच्या तोंडावर त्यांची निगा राखणे,त्यांना वेळोवेळी पाणी देणे,जेथे झाडं पूर्णपणे वाळून गेलेली आहे त्यांच्या जागी नवीन रोप लावावे अशी मागणी परिसरातील निसर्ग प्रेमींनी केली आहे.