शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अकरावीत प्रवेशासाठी अखेरची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:01 IST

नाशिक : महापालिका व देवळाली कॅम्प क्षेत्रातील उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत चार नियमित फेºया राबविल्यानंतर दोन विशेष फेºया व एक प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली असून, यातूनही काही विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य झाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांना अखेरची संधी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

नाशिक : महापालिका व देवळाली कॅम्प क्षेत्रातील उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत चार नियमित फेºया राबविल्यानंतर दोन विशेष फेºया व एक प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली असून, यातूनही काही विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य झाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांना अखेरची संधी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या माध्यमातून आतापर्यंत २१ हजार ६६४ प्रवेश झाले आहेत. परंतु अद्यापही सुमारे ४८७ विद्यार्थ्यांनी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश निश्चित केलेला नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शेवटची संधी म्हणून दुसºया ‘प्रथम अर्ज प्रथम संधी’ फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.या फेरीत उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांना शाखा अथवा माध्यम या कारणास्तव प्रवेश रद्द करावयाचा आहे त्यांना प्रवेश रद्द करून २५ सप्टेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीतच दुसºया उपलब्ध जागेवर प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर प्रवेशप्रक्रिया बंद करण्यात येणार आहे.अंतिम फेरीसाठी रिक्त जागाकला - ७५६वाणिज्य - ९४३विज्ञान - ९८४एचएसव्हीसी - ५३३