शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लासलगांव बाजार समितित १० दिवस लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 14:51 IST

लासलगाव : पुर्वी हस्तलिखित चोपडीवर होणाऱ्या जमाखर्चाचे हिशोबाची व देवघेवेची मिळवणी करण्याकरीता बंद राहणारे मार्च अखेर दहा बारा दिवस बंद राहिलेले शेतीमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात असतांना याही वर्षी सलग दहा दिवस शेतीमालाचे लिलाव बंद होणार असल्याने कांदा उत्पादकांच्या सह शेतकरी वर्गात नाराजी आहे.

ठळक मुद्दे लासलगाव : पुर्वी हस्तलिखित चोपडीवर होणाऱ्या जमाखर्चाचे हिशोबाची व देवघेवेची मिळवणी करण्याकरीता बंद राहणारे मार्च अखेर दहा बारा दिवस बंद राहिलेले शेतीमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात असतांना याही वर्षी सलग दहा दिवस शेतीमालाच

लासलगाव : पुर्वी हस्तलिखित चोपडीवर होणाऱ्या जमाखर्चाचे हिशोबाची व देवघेवेची मिळवणी करण्याकरीता बंद राहणारे मार्च अखेर दहा बारा दिवस बंद राहिलेले शेतीमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात असतांना याही वर्षी सलग दहा दिवस शेतीमालाचे लिलाव बंद होणार असल्याने कांदा उत्पादकांच्या सह शेतकरी वर्गात नाराजी आहे.शेतकरी हित नजरेसमोर ठेऊन व कांदा पिकांची होणारी आवक व कमी झालेले भाव यामुळे हैराण झालेल्या शेतकरी वर्गाची आर्थिक कोंडी होऊ नये व मार्च अखेर बॅकाची देणी देण्याकरीता बंद कालावधी कमी करावा अशी मागणी शेतकरी वर्गाचे वतीने करण्यात आली आहे.लासलगाव बाजार समतिी आवारावरील कांद्यासह शेतमालाचे भुसार लिलाव आज शनिवार दि.२३ मार्च ते सोमवार दि.१ए प्रिल पर्यंत बंद राहणार असल्याने आता तब्बल १० दिवस शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्र ी करता येणार नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.लासलगाव बाजार समतिी आवारावरील कांद्यासह शेतमालाचे भुसार लिलाव आज शनिवार दि.२३ मार्च ते सोमवार दि.१ एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याने आता तब्बल १० दिवस शेतकºयांना आपला शेतमाल विक्र ी करता येणार नसल्याने शेतकºयांची मोठी गैरसोय होणार आहे.आज शनिवार दि.२३ मार्च रोजी चौथा शनिवार असल्याने व २४ रोजी रविवार सुट्टी असल्याने लिलाव प्रक्रि या बंद होती. तर सोमवार दि.२५ रोजी रंगपंचमी निमित्त शेतमाल लिलाव बंद राहतील.तर मंगळवार दि.२६ ते सोमवार दि.१ एप्रिल पर्यंत मार्च एण्ड चे कारण देत व्यापारी वर्गाने बाजार समतिीला पत्र देत लिलावात सहभागी होणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे आज शनिवार दि.२३ मार्च ते सोमवार दि.१ एप्रिल पर्यंत असे तब्बल १० दिवस लासलगाव बाजार समितीमधील लिलाव बंद राहणार असल्याचे लासलगाव बाजार समतिी प्रशासनाने कळविले आहे.तर या बाजार समतिीतील कांद्यासह भुसार शेतमाल लिलाव तब्बल ?? दिवस बंद राहणार असल्याने शेतकर्?यांना आपला शेतमाल विक्र ी करता येणार नसल्याने त्यांची मोठी आर्थिक अडचण होण्याची शक्यता आहे.शिवारात लाल कांदा संपत आला असून हा कांदा टिकावू नसल्याने तो जास्त काळ साठवून ठेवता येवू शकत नाही. त्यामुळे बाजार समतिीतील लिलाव बंद प्रक्रि येमुळे शेतकºयांची आर्थिक कोंडी होणार असून मंगळवार बाजार समिती आवारातील शेतमाल लिलाव पुर्ववत सुरु होणार आहे.लासलगांव बाजार समतिीतदि.२२मार्च रोजी लाल कांदा आवक १४,१२२ क्विंटल (६९१ नगतर उन्हाळ कांदा आवक ९,९६४ क्विंटल (४९० नग होती. लाल कांदा भाव किमान ४०१ -कमाल ७४८ सरासरी -६४०तर उन्हाळ कांदा भाव किमान ५००ते कमाल ९१४व सरासरी ८२५ रूपये होते.(24लासलगाव ओनियम)