शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

लासलगावी पदवीदान समारंभ

By admin | Updated: May 4, 2016 23:34 IST

लासलगावी पदवीदान समारंभ

लासलगाव : अनुकूल परिस्थिती प्रत्येकाच्या वाट्याला येईलच असे नाही; परंतु प्रतिकूल परिस्थितीशी झगडून पुढे जाणाऱ्या व्यक्तींनी इतिहास घडविला आहे. तशी अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कामाची लाज न वाटता कष्टाची तयारी ठेवत परिस्थितीवर मात करून आयुष्य सुंदर बनविले पाहिजे, असे प्रतिपादन कवी प्रकाश होळकर यांनी केले.येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संपन्न झालेल्या पहिल्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य किशनसिंग भल्ला तर प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, उपप्राचार्य प्रा. जे. बी. शिंदे, प्रा. डॉ. आर. बी. पाटील, प्रा. भूषण हिरे, विद्यापीठ प्रतिनिधी स्नेहल होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.भल्ला यांनी बोलताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणामागे देशातील सर्व स्तरातील माणसांचा हातभार लागलेला असतो. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून पदवीनंतर विद्यार्थ्यांनी कुटुंब, समाज, परिसर पर्यायाने देश हितासाठी कार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी अनिल डागा, प्रकाश पाटील, अ‍ॅड. के. जे. बूब, हसमुख पटेल, चंद्रशेखर भावसार, योगेश पाटील, अ‍ॅड. संदीप होळकर पालक उपस्थित होते. (वार्ताहर)