शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरा

By admin | Updated: August 18, 2016 00:05 IST

दादा भुसे : सटाण्यात नागरी सत्कार, माजी नगरसेवकांचा सन्मान

सटाणा : छत्रपती शिवरायांच्या विचारांचे शिवशाहीचे राज्य यावे ही जनतेची अपेक्षा आहे. ती पूर्ण करण्यासाठी विधानसभेवर भगवा फडकावणे आवश्यक आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी मित्र पक्षामागे न लागता स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसावी आणि जनतेच्या प्रश्नासाठी विचार न करता प्रसंगी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.शिवसेनेच्या वतीने शहरात भुसे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यानिमित्ताने शहराच्या विकासात हातभार लावणाऱ्या माजी नगरसेवकांचाही भुसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. शिवसेना सत्तेत असली तरी जनतेच्या प्रश्नासाठी त्याचा विचार न करता प्रसंगी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन करून भुसे यांनी सटाणा शहराच्या भिजत असलेल्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधले ते म्हणाले शहराचा पाणीप्रश्न बिकट आहे. तो सोडविण्यासाठी आपला सातत्याने आपला प्रयत्न असून, तो तडीस लावण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमास सुभाष नंदन, शरद शेवाळे, आनंदा महाले, मुन्ना सोनवणे, अनिल सोनवणे, चेतन पाटील, सचिन सोनवणे, कारभारी पगार, दिलीप शेवाळे, दिलीप अहिरे, जयप्रकाश सोनवणे, विजय सोनवणे, अमोल पवार उपस्थित होते. (वार्ताहर)