शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

पावसाअभावी खरीप पिकांना पाण्याची मोठी ओढ

By admin | Updated: October 6, 2014 00:17 IST

पावसाअभावी खरीप पिकांना पाण्याची मोठी ओढ

वडाळीभोई : परिसरासह चांदवड तालुक्यात पावसाअभावी खरीप पिकांना पाण्याची मोठी ओढ दिली असून, वीजपुरवठ्याचाही खेळखंडोबा झाल्याने खरीप पिकांचे पन्नास टक्के नुकसान निवडणुकीचा प्रचार व रणधुमाळीत शेतकरी मात्र चिंतातुर झाला आहे. दरवर्षी दसऱ्यानंतर बाजरी तर दिवाळीपूर्वी मका, सोयाबीन, पिकाची सोंगणी होते. मात्र यंदा पाऊस उशिरा आला. त्यामुळे खरिपाची पिके सोयाबीन, मका, मूग, उडीद, कांदा उळे आदि सर्वच पिके उशिरा पेरली गेली. आणि आज पिके ऐन जोमात दाणे भरण्याच्या स्थितीत असताना जवळपास गणपती उत्सवापासून वडाळीभोई परिसरात पाऊसच न झाल्याने खरिपाची पिके पाण्याअभावी करपूनच नाही तर ५० टक्के मका, सोयाबीन ही मध्यम स्वरूपाच्या जमिनीतील पिके चक्क जळून खाक झाली असून, रानच्या गवतानेही हाय खाल्ली आहे.