शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

साधनसामग्रीचा अभाव; तरीही कॉँग्रेस लढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:32 IST

१३० वर्षांची परंपरा सांगणाऱ्या कॉँग्रेस पक्षाला आलेली मरगळ व पुरेशा साधनसामग्रीचाअभाव असतानाही नाशिक जिल्ह्यातील एक जागा राखण्यात कॉँग्रेसला यश मिळाले आहे

१३० वर्षांची परंपरा सांगणाऱ्या कॉँग्रेस पक्षाला आलेली मरगळ व पुरेशा साधनसामग्रीचाअभाव असतानाही नाशिक जिल्ह्यातील एक जागा राखण्यात कॉँग्रेसला यश मिळाले आहे तर अन्य तीन जागांवर पक्षाने दुसºया क्रमांकाची मते घेऊन पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यात कॉँग्रेसची कधी नव्हती इतकी वाईट परिस्थिती सध्या झाली असून, नेत्यांपुरताच पक्ष उरलेला असताना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी पक्षांतर करून सेनेची वाट धरली त्यामुळे अवघ्या दोन जागा ताब्यात असलेल्या कॉँग्रेसचा एकमेव आमदार जिल्ह्यात शिल्लक राहिला. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या कॉँग्रेसने जिल्ह्यातील पाच जागा लढण्याचे धाडस केले. कॉँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ असलेल्या मालेगाव मध्यमधून पुन्हा विद्यमान आमदार आसिफ शेख, चांदवडमधून माजी आमदार शिरीष कोतवाल, मध्य मतदारसंघातून डॉ. हेमलता पाटील, इगतपुरीतून हिरामण खोसकर व पूर्व मतदारसंघ कवाडे गटाला सोडण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी मालेगाव बाह्य मतदारसंघातून उमेदवारी केली. निवडणुकीच्या तोंडावर राष्टÑवादीच्या नेत्यांनीच खोसकर यांना कॉँग्रेसकडे पाठविले व विशेष म्हणजे खोसकर यांनी एकतर्फी विजय मिळविला; मात्र मालेगाव मध्य हा बालेकिल्ला कॉँग्रेसने गमावला.

टॅग्स :congressकाँग्रेस