शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

कुंभमेळा सामाजिक समरसतेचे ठिकाण

By admin | Updated: September 7, 2015 22:09 IST

कुंभमेळा सामाजिक समरसतेचे ठिकाण

 त्र्यंबकेश्वर : कुंभमेळा काळात गंगेच्या पाण्यात एक अलौकिक शक्ती आणि ऊर्जा आलेली असते. गंगामातेच्या पात्रात स्नान करणाऱ्यांमध्ये कोणताही भेदाभेद केला जात नाही. त्यामुळेच सामाजिक समरसता निर्माण करण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे कुंभमेळा असल्याचे स्वामी अवधेशानंद महाराज यांनी सांगितले.सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व आणि हिंदूंची हजारो वर्षांची श्रद्धा याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, कुंभमेळ्यात पाणी हा महत्त्वाचा घटक असतो. दर कुंभमेळ्यात त्या त्या ठिकाणच्या गंगेच्या पाण्यात रासायनिक बदल होत असतात. त्या रासायनिक बदल झालेल्या पाण्याचा मनुष्याच्या जीवनावर सकारात्मक व प्रभावशाली परिणाम होत असतो. त्यामुळे अंत:करणात पवित्रता निर्माण होते. तसेच आत्म ऊर्जा आणि सकारात्मक विचार यांची वाढ होते. गंगामाई साऱ्यांना आपल्यात सामावून घेते. त्यांची दु:खे आपल्या पोटात घेऊन आनंदाची, समाधानाची भावना त्यांना प्रदान करते. त्यामुळे कुंभमेळा पर्वात स्नानाला सर्वाधिक महत्त्व आहे.त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यात सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यांमधून जी ईश्वराची आराधना सुरू आहे त्याने या नगरीतही एक अलौकिक ऊर्जा निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.