शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

‘कुंभासाठी व्हावे प्राधिकरण’

By admin | Updated: September 23, 2015 22:38 IST

शंकराचार्य अधोक्षजानंद : पंतप्रधानांची भेट घेऊन करणार चर्चा

पंचवटी : दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे व्यवस्थित नियोजन व्हावे, तसेच त्रुटी राहू नये यासाठी केंद्र शासनाने महाकुंभासाठी राष्ट्रीय प्राधिकरणाची स्थापना करावी जेणेकरून चारही कुंभमेळ्यात योग्य नियोजन करता येईल याचा विचार करावा, असे शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.राष्ट्रीय प्राधिकरण स्थापना करण्याबाबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर दिल्लीत संवाद साधण्यासाठी भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिकचा सिंहस्थ शांततेत पार पडला; मात्र केंद्र शासनाने कोणताही निधी उपलब्ध करून दिला नाही ही लांच्छनास्पद बाब आहे. हजारो भाविक सिंहस्थात येतात, त्यातून केंद्र शासनाला पैसा मिळतो. इतरत्र केंद्र शासन सिंहस्थ कुंभमेळ्याला निधी देत असते.कुंभमेळ्यात होणाऱ्या चुका टाळण्यासाठी केंद्राने राष्ट्रीय प्राधिकरण केल्यास सुधारणा होईल व प्रशासनाची दमछाक होणार नाही. राष्ट्रीय प्राधिकरणाचे कार्यालय मुंबईत सुरू करावे व तेथून चार ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्याचे नियोजन करावे. या प्राधिकरण समितीत आखाडे, तसेच धर्माचार्यांच्या माध्यमातून सदस्य नियुक्ती करावेत. यात शासकीय प्रतिनिधी, वृत्तपत्र प्रतिनिधी यांचा समावेश करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)