शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कृष्णकांत भाजीबाजार हरविला चिखलात

By admin | Updated: August 8, 2016 00:49 IST

कृष्णकांत भाजीबाजार हरविला चिखलात

इंदिरानगर : कलानगर येथील कृष्णकांत भाजीबाजार चिखलागत हरविला आहे. त्यामुळे आणि सडका भाजीपाला तेथेच फेकून देण्यात येत असल्याने परिसरास बकालस्वरूप प्राप्त झाले आहे. तातडीने मुरूम टाकून आरोग्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.सुमारे १५ वर्षांपूर्वी रथचक्र चौकात आणि परिसरातील रस्त्यावरच भाजीविक्रेते बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन लहान-मोठे अपघात घडत होते. त्याची दखल घेत महापालिकेच्या वतीने कलानगर येथे कृष्णकांत भाजीबाजार तयार करण्यात आला. यामुळे सुमारे ५० ते ६० भाजीविक्रेते बसतील असे सीमेंट काँक्रिटचे ओटे बांधण्यात आले. तसेच ऊन व पावसापासून बचाव होण्यासाठी पत्र्याचे शेड टाकण्यात आले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही करण्यात आली. त्या ठिकाणी सध्या सुमारे ३० ते ४० भाजीविक्रेते बसतात. सायंकाळी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होते, परंतु भाजीबाजारात पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाच्या पाण्याचे लहान-मोठे डबके आणि काही भाजीविक्रेते नको असलेला भाजीपाला बाजारात टाकत असल्याने घाण व दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. भाजीबाजाराच्या चारही बाजूंनी लोकवस्ती असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुमारे १५ वर्षांपासून भाजीबाजाराची कोणत्याही प्रकारची देखभालीअभावी दुरवस्था होत चालली आहे. (वार्ताहर)