शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कुल्फी खाल्याने ५५ जणांना विषबाधा

By admin | Updated: March 25, 2017 16:42 IST

द्याने/नामपूर: कुल्फी खाल्याने सुमारे ५५ जणांना विषबाधा झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील काटवण भागातील चिराई ,महड ,बहिराने या गावात घडली आहे.

द्याने/नामपूर: कुल्फी खाल्याने सुमारे ५५ जणांना विषबाधा झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील काटवण भागातील चिराई ,महड ,बहिराने या गावात घडली असून सदर कुल्फी विक्र ेत्यास नामपुर पोलिसानी ताब्यात घेतले आहे. विषबाधितांवर नामपूर रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले.शुक्र वार दि. २४ मार्च रोजी दुपारी अखिलेशकुमार रामप्रसाद कुमावत हा मटका कुल्फी विक्र ी करत होता .यात नेहमी प्रमाणे चिराई ,महड , बहिराने या गावातील लहान मुले, महिला, पुरु ष ,जेष्ठ नागरिक असा सर्वच वयोगटातील सुमारे ५० ते ६० जणांनी कुल्फी खाल्ली .यात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सर्वाना मळमळ ,उलटी , जुलाब ,चक्कर येण्यास सुरवात झाली.यात रात्री उशीरा खाजगी वाहनाने तात्काळ पुढील उपचारासाठी नामपुरच्या ग्रामीण रु ग्णालयात नेण्यात आले .यात साधारणता सुमारे ५५ रु ग्णांवर वैद्यकिय अधिकारी डॉ एन.एम. भामरे ,डॉ.योगेश मोराणे,डॉ.मंडावत यांनी तातडीने उपचार सुरु केले . तात्काळ योग्य उपचार झाल्यामुळे विषबाधित रु ग्णाची प्रकुती ठिक असून घटनेची माहीती मिळताच पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड,श्रीराम कोळी यांच्यासह नामपुर परिसरातील विविध सामाजिक ,राजकीय नेत्यांनी ग्रामीण रु ग्णालयात रु ग्णाची विचारपूस केली . चिराईचे सरपंच शंकुतला पाटिल यांनी कुल्फी विक्र ेत्यावर कारवाई करण्याची मागणी केलीआहे .नामपुर ग्रामीण रु ग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून येत्या दोन दिवसात सर्व रु ग्णाची रक्त,लघवी तपासणी करु न सुखरूप घरी पाठवण्यात येणार असल्याची माहीती रु ग्णालय प्रशासनाने दिली आहे