शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खरीप भरपाई अनुदानापासून वंचित

By admin | Updated: September 8, 2016 00:37 IST

निवेदन : आराईच्या शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

सटाणा : तालुक्यातील आराई येथील शेकडो शेतकरी खरीप अनुदानापासून वंचित आहेत. वंचित शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान अदा करून दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा तहसीलदार सुनील सौंदाणे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सन २०१५ च्या खरिपासाठी अनुदान जाहीर केले होते. बागलाण तालुक्याचाही यात समावेश करण्यात आला होता. तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना महसूल विभागाने तत्काळ अनुदान अदा करून द्यावे या मागणीसाठी शेतकरी राजेंद्र बारकू रौंदळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सुनील सौंदाणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी तहसीलदार सौंदाणे यांनी शासनाच्या भरपाई अनुदानापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेऊनच याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, राहिलेल्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल, असे सांगितले. या प्रसंगी पंचायत समितीचे सदस्य परशुराम अहिरे, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, आराईचे माजी सरपंच माधव अहिरे, समीर पाटील, चिंधा पाटील, नीलेश अहिरे, विलास अहिरे, नितीन सोनवणे, हेमंत निकम, मनोज सोनवणे, देवा अहिरे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)