शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अंत:करणापासून नामस्मरण करावे कनकेश्वरी देवी : श्रीराम कथा सत्संग सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:51 IST

पंचवटी : साधकाचे जीवन साधे, सोपे, सरळ व कमीत कमी गरजा असणारे असायला हवे. ईश्वर मातेसमान असून, तो सर्वांवर सारखीच माया करतो. परमात्मा सर्वत्र आहे. ईश्वराची रूपे वेगवेगळी असली तरी चैतन्यशक्ती एकच आहे. साधकाने देवाचे नामस्मरण अंत:करणापासून करावे, असे प्रतिपादन मॉ कनकेश्वरी देवी यांनी केले. हिरावाडीरोडवरील सद्गुरू सेवा समितीच्या वतीने ...

ठळक मुद्दे भजनाने एकाग्रता वाढते तसेच तृप्ती मिळते मन आणि बुद्धीचा समन्वय नाम साधनेने साधता येतो

पंचवटी : साधकाचे जीवन साधे, सोपे, सरळ व कमीत कमी गरजा असणारे असायला हवे. ईश्वर मातेसमान असून, तो सर्वांवर सारखीच माया करतो. परमात्मा सर्वत्र आहे. ईश्वराची रूपे वेगवेगळी असली तरी चैतन्यशक्ती एकच आहे. साधकाने देवाचे नामस्मरण अंत:करणापासून करावे, असे प्रतिपादन मॉ कनकेश्वरी देवी यांनी केले. हिरावाडीरोडवरील सद्गुरू सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री रामनाम महिमा आधारित श्रीराम कथा सत्संग सोहळ्याप्रसंगी प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी पुढे असे सांगितले की, साधकाने परमेश्वराच्या कोणत्याही एका रूपाचा आधार घेऊन निरंतर भक्ती करावी. श्रीराम जयराम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र तारक आहे. भजनाने एकाग्रता वाढते तसेच तृप्ती मिळते म्हणून देवाचे नामस्मरण प्रत्येकाने करावे. परमात्मा नामरूपात, गुरुरूपात साधकाला भेटत असतो. भगवंताची विविध रूपे ही सद्गुणांची प्रतीके मानली जातात. मानवी रूपातही ईश्वर भेटू शकतो. परमात्मा अदृश्य, निराकार आहे. साधकाने भक्ती करताना आळस किंवा चालढकल करू नये. भजनांनी मन प्रसन्न होते. कीर्तनाने ज्ञान वाढते. मन आणि बुद्धीचा समन्वय नाम साधनेने साधता येतो हे विविध दाखले देऊन स्पष्ट केले. श्रीरामाला, राम भजनाला विसरणे म्हणजे स्वत:ला विसरणे होय. विस्मरण होऊ नये म्हणून भगवंताची अखंड नामसाधना करावी, असेही कनकेश्वरी शेवटी म्हणाल्या. श्रीराम कथेला पंचवटीसह शहरातील विविध भागामधील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.