शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

कनाशीत १६५१, तर अभोण्यात १६०१ रु पये दरकांद्याचा भाव वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:38 IST

कनाशीत १६५१, तर अभोण्यात १६०१ रु पये दरकांद्याचा भाव वधारला

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कनाशी व अभोणा उपआवारात उन्हाळी कांद्याची आवक घटत चालल्याने कांद्याच्या बाजारभावात प्रतिक्विंटल चारशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली असून, गुरुवारी (दि. २७) उन्हाळी कांद्याला कनाशीत १६५१ रुपये, तर अभोणा उपआवारात सर्वाधिक १६०१ रुपये भाव मिळाला. कळवण मुख्य आवारात १४२० रुपये सर्वाधिक, तर सरासरी १३५० रु पये भाव राहीला.कळवण बाजार समितीच्या कळवण (नाकोडे) मुख्य आवारात ३३८, कनाशी येथे ६९ व अभोण्यात ४५ वाहनातून १४ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. शेतमालास योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल योग्य प्रतवारी करून बाजार समितीत तसेच अभोणा व कनाशी या उपबाजार समितीत विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती धनंजय पवार व सचिव रवींद्र हिरे यांनी केले.कळवणसाठी एक कोटी ३८ लाख ५६ हजार रु पयांचे कांदा अनुदान कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गेल्या वर्षी (२०१६) जुलै व आॅगस्ट महिन्यात विक्र ी केलेल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे अनुदान मंजूर झाले असून ३०५० कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल शंभर रु पये दरानुसार एक कोटी ३८ लाख ५६ हजार अनुदान शासनाने मंजूर केले असून, हे अनुदान लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी दिली.शासनाने अनुदानाची सर्व रक्कम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या बँक खात्यावर वर्ग केली असून लवकरच ती रक्कम संबंधित शेतकऱ््यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. यावेळी उपसभापती डी. एम. गायकवाड, संचालक मनोज शिंदे, सुनील देवरे, साहेबराव पाटील, हरिश्चंद्र पगार, सचिव रवींद्र हिरे आदी उपस्थित होते.कळवण तालुक्यात १२ लाख क्विंटल कांदा कळवण तालुक्यात कांदा लागवडीत वाढ होत असून, सन २०१६-१७ या वर्षीत साधारणपणे तालुक्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड करु न हेक्टरी २५० क्विंटल कांदा उत्पादन शेतकरी बांधवांनी काढले आहे. बाजार भावात सातत्याने होणारी घसरण लक्षात घेऊन कळवण या आदिवासी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी नेहमी कांदा साठवून करण्यावर भर दिला आहे. कळवण तालुक्यात ४३२७ कांदा चाळीमध्ये साधारणपणे १२ लाख क्विंटल कांदा साठविण्यात आला आहे. दररोज साधारण दोन ते तीन हजार क्विंटल कांदा पिंपळगाव बसवंत, वणी व उमराणे येथील बाजार समिती आवारात विक्र ीसाठी जाता.