शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कालभैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 19:29 IST

अंदरसुल : श्री काल भैरवनाथ यात्रा महोत्सवस सुरु असून यात्रेनिमित्ताने होणारी पाणी टंचाईची अडचण अनेकांच्या मदतीने दूर झाल्याने ही यात्रश अतिशय उत्ही अन् भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

ठळक मुद्देबोकटे : वाढत्या तपमानात पाणी टंचाईवर केली सर्वांच्या मदतीने मात

अंदरसुल : श्री काल भैरवनाथ यात्रा महोत्सवस सुरु असून यात्रेनिमित्ताने होणारी पाणी टंचाईची अडचण अनेकांच्या मदतीने दूर झाल्याने ही यात्रश अतिशय उत्ही अन् भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.’कालाष्टमी (दि.२६) पासून काल भैरवयात्रा ही उत्साहात सुरु वात झाली. गावातच मुळात पाणी टंचाई त्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील भाविकांमुळे यात्रौत्सव कालावधीत अधिकच पाणी टंचाई जाणवणार म्हणून ग्रामपंचायत व ग्रामसथ भयभीत झाले होते. तसे ह्या वर्षी दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होता. पण सामाजिक संस्था, व व्यक्ती पुढे आल्याने हा प्रश्न सुटला.यात्रौत्सव कालावधीत प्रामुख्याने येवला मार्केट कमेटी, जनता सहकारी बँक, संजीवनी साखर कारखाना, कांदा असोसिएशन, महिला पतसंस्था, त्याच प्रमाणे नंदू अट्टल, बाळू संचेती, श्रीकांत काबरा तसेच राधाअप्प सोनवणे, समीर देशमुख, नामदेव भिंगारे, करंजी, विजय दारु टे यांनीही पाण्याच्या टँकरची मदत केली.त्या सोबतच प्रशासनाने ही हे सर्व टँकर पाणी भरून देण्यासाठी सहकार्य केले.तसेच येणाºया सर्व पाण्याचे नियोजन ग्रामपंचायत व गावातील सेवाभावी कार्यकर्ते यांनी केले व भविकांपर्यंत पाणी पोहचवले कोठेही पाण्याची अडचण भासु दिली नाही. त्याकरीता दिगंबर भागवत, भाऊसाहेब खामकर, समाधान खामकर यांनी सहकार्य केले. जिल्हापरिषद सदस्य महेंद्र काले, उपसरपंच प्रताप दाभाडे ग्रामसेवक भाऊराव मोरे, पोलिस पाटील सुरेश दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ यांनी यात्रोउत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.