शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

कळवणच्या शेतकऱ्यांनी गाठले कुष्णकुंज

By admin | Updated: September 11, 2015 22:58 IST

राज ठाकरे : शेतकऱ्यांनी आत्महत्त्येचा मार्ग धरू नये

कळवण : यंदा पाऊस कमी पडल्याने महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. आर्थिक नियोजन कोलमडून गेल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्त्येचा मार्ग धरू नका, यामुळे प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.कळवण तालुक्यातील विविध भागातील शेतकरी बांधवांचे शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथे कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन कैफियत मांडली. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे लोण कळवणसारख्या आदिवासी तालुक्यात येऊन पोहोचल्याने शेतकरी हतबल झाला आहे. राज ठाकरे म्हणाले, शेतकरी बांधवांनी संयम ठेवावा, आत्महत्त्या करून प्रश्न सुटणार नाही तर प्रश्न वाढतील त्यामुळे धीर धरा, असे आवाहन केले.नाशिक जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करून नार-पार योजनेसह प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत माहिती घेऊन ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम यापुढे मनसे करणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली.यावेळी जिल्ह्याच्या विविध समस्यांचे निवेदन प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजय दुबे, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील व शहराध्यक्ष नितीन पगार यांनी राज ठाकरे यांना देऊन विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले.कळवणचे प्रगतिशील शेतकरी दिनकर पगार, मुरलीधर पगार, सुरेश देवरे, जिभाऊ वाघ, लखन अहेर, दादाजी पाटील, भय्या पगार, दीपक दुसाने आदिंसह शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)