शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कादवा म्हाळुंगी ग्रामपंचायत बिनविरोधची परंपरा राखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:55 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक न घेता सर्व जागा बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज दाखल होण्यापूर्वीच निवडणूक बिनविरोध करण्याची परपंरा गावाने कायम ठेवली आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांची बैठक : ठरवलेले उमेदवारच अर्ज भरणार

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक न घेता सर्व जागा बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज दाखल होण्यापूर्वीच निवडणूक बिनविरोध करण्याची परपंरा गावाने कायम ठेवली आहे.कादवा म्हाळुंगी येथील ग्रामस्थांची बैठक होऊन निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले व त्यांनीच अर्ज दाखल करावे, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून कादवा म्हाळुंगी गावात ग्रामपंचायत निवडणूक झालेली नाही. या गावाने आतापर्यंत सात सरपंचांची निवडणूक बिनविरोध केलेली आहे. या बैठकीला गावातील तानाजी देशमुख, वसंत पिंगळ, भाऊसाहेब गुंबाडे, साहेबराव आहेर, देवीदास गांगोडे, खंडेराव आहेर, गोपीनाथ निकम, एकनाथ अनवट, माधवराव जाधव,परशराम सहाळे, जगन गांगोडे, रमेश आहेर, सुरेश शिंदे,दामोधर बुनगे, हभप.छबू महाराज, हभप कृष्णा महाराज, रघुनाथ बोके, राजेद्र चौरे, माणिक चौरे, भिका सहाळे, संजय लिलके, कविता गांगोडे,जिजाबाई गांगोडे, कुसुम सहाळे, सुमनबाई लिलके, रंजना गुबाडे, सरला वाघ, आदीसह गावातील युवक व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.कीर्तनकारांचे गावग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि. २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वीच कादवा माळूगी गावाने बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखली आहे. बिनविरोध होणारी नाशिक जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. गावात घराघरात कीर्तनकार असल्याने या गावाला प्रति आळंदी म्हटले जाते. सलग आठव्यांदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक