शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

जनार्दन स्वामी हेच गुरुमाउली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:20 IST

वैराग्य, शांती, वात्सल्यमूर्ती आणि प्रेमदृष्टी हे प्रमुख गुण सदगुरू जनार्दन स्वामींमध्ये होते. जनार्दन स्वामींनी सर्व भक्तांना सज्ञान करून भक्ती मार्गाला लावले म्हणून जनार्दन स्वामी हेच गुरूमाउली होय, असे प्रतिपादन परमपुज्य माधविगरी महाराज यांनी केले.

्रपंचवटी : वैराग्य, शांती, वात्सल्यमूर्ती आणि प्रेमदृष्टी हे प्रमुख गुण सदगुरू जनार्दन स्वामींमध्ये होते. जनार्दन स्वामींनी सर्व भक्तांना सज्ञान करून भक्ती मार्गाला लावले म्हणून जनार्दन स्वामी हेच गुरूमाउली होय, असे प्रतिपादन परमपुज्य माधविगरी महाराज यांनी केले. जनार्दन स्वामी महाराज यांच्या १०३व्या जयंती महोत्सवनिमित्ताने माधविगरी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्र म झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, बाबाजींच्या अंगी कायम विनम्रता होती, त्यामुळे बाबांनी कधीच आपला प्रभाव दाखविला नाही. सदगुरू जनार्दन स्वामींचा जन्म नवरात्रीच्या पाचव्या माळेला झाला असल्याने श्री महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे तत्त्व जनार्दन स्वामींमध्ये असून, गुरुमाउली ही आपल्या सर्वांची माउली असल्याचे माधविगरी महाराज यांनी शेवटी सांगितले. भाऊ पाटील यांनी बाबाजींच्या जीवन चरित्रावर प्रवचन झाले. या जयंती महोत्सवाला परमपूज्य माधवगिरी महाराज, संतोषगिरी महाराज, अण्णासाहेब चव्हाण, मधु जेजूरकर, परशुरामगिरी महाराज, शिवगिरी महाराज, श्रावणगिरी महाराज, जयरामगिरी महाराज, गणेशगिरी महाराज, राघवगिरी महाराज यांच्यासह सर्व विश्वस्त आणि स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त औरंगाबाद रोडवरील श्री जनार्दन स्वामी आश्रमात गेल्या तीन दिवसांपासून माधवगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जयंती महोत्सवाची सांगता करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या महामृत्युंजय यागाची पूर्णाहुती माधवगिरीजी महाराज आणि संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब चव्हाण यांच्यासह साधूसंत व विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आली. जनार्दन स्वामी लॉन्स येथे मुख्य जन्मसोहळा उत्साहात करण्यात आला.