शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शेतकºयांची दिशाभूल थांबविण्यासाठी जनजागृती समृद्धी : राज्यस्तरीय बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:28 IST

राज्य सरकारकडून समृद्ध महामार्गासाठी जागेचे कोणतेही दर जाहीर न करता शेतकºयांकडून बळजबरीने त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा घाट घातला असून, यात कोणतीही पारदर्शकता नसतांनाही शेतकºयांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत मंगळवारी समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दहा जिल्ह्यांच्या प्रतिनिधींची नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली. यात बुधवारपासून (दि.८) जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे समन्वयक राजू देसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिडको : राज्य सरकारकडून समृद्ध महामार्गासाठी जागेचे कोणतेही दर जाहीर न करता शेतकºयांकडून बळजबरीने त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा घाट घातला असून, यात कोणतीही पारदर्शकता नसतांनाही शेतकºयांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत मंगळवारी समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दहा जिल्ह्यांच्या प्रतिनिधींची नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली. यात बुधवारपासून (दि.८) जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे समन्वयक राजू देसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.अश्विननगर येथील मानव सेवा केंद्रात बैठक घेण्यात आली. या बैठकीस समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीचे दहा जिल्ह्यांतील सुमारे ६५ प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत समृद्धी महामार्गाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, यात येणाºया अडचणींबाबत तसेच नियोजनाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास बहुतांशी शेतकºयांचा विरोध असून, सरकार मात्र शेतकºयांची दिशाभूल करून जमिनी ताब्यात घेण्याचा घाट घालत आहे. २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार ७० टक्के शेतकºयांची संमती असल्याशिवाय जमिनीची खरेदी करू नये असे असतानाही सरकार मात्र सर्व नियम धाब्यावर बसवित जमिनी ताब्यात घेत असल्याबद्दल बैठकीत निषेध नोंदविण्यात आला. जमिनी ताब्यात घेतांना शेतकºयामंध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. समृद्धी महामार्गासाठी जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारची धडपड सुरु असून पेसा अंतर्गत १९ गावे येत असून समृध्दीला जमीन द्यायची नाही असा ग्रामसभेत एकमताने ठराव करण्यात आला आहे.परंतु यानंतरही तेथील जमिनी खरेदी करण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु असल्याचेही यावेळी राजू देसले यांनी सांगितले.विशेष म्हणजे याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल असून या सर्व याचिका एकत्र लढविण्यासाठी समितीचे प्रयत्न सुरु आहे त.दुसरीकडे प्रकरण न्यायालयात गेलेले असतांनाही जमिनी खरेदी करण्यात येत असल्याबाबतही बैठकीत निषेध नोंदविण्यात आला.याप्रसंगी सोमनाथ वाघ,शांताराम,ढोकणे,अ‍ॅड.रतनकुमार इचम,भास्कर गुंजाळ,सदानंद वाघमारे,तुकाराम भस्मे,अ‍ॅड.एल.एम,डांगे आदी उपस्थित होते.राज ठाकरेंची भेट घेणारसमिती ही कोणत्याही पक्षाशी निगडीत नसून समृद्धीसाठी जे राजकीय पक्ष सहकार्य करतील त्यांच्याकडेही जाऊन दाद मागणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या दहा नोव्ेंहबर रोजी नाशिक दोैºयावर येत असून समिती प्रतिनिधी याबाबत त्यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.