शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जळगाव निं. उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:50 IST

जळगाव निं. : गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश पाहता शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेच कमी नाही.

ठळक मुद्देअधिकारी पदापर्यंतचा जीवन प्रवासप्रमुख पाहुण्यांचा परिचय

जळगाव निं. : गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश पाहता शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेच कमी नाही, असे प्रतिपादन मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन विकास अधिकारी बाजीराव शिंदे यांनी केले. तालुक्यातील जळगाव निंबायती येथील गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमप्रसंगी शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष कासूताई पाटील होत्या. शिंदे यांनी तालुक्यातील पाथर्डे गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी पदापर्यंतचा आपला जीवन प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. यावेळी अमोल अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मान्यवरांशी संवाद साधला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, खजिनदार बाळासाहेब दुकळे, संस्थेचे सर्व संचालक, विश्वस्त, पदाधिकारी, प्राचार्य आर. आर. बागल, पर्यवेक्षक जी. एस. फसाले, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य आर. आर. बागल यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. पी. यू. शिंदे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी. डी. राजपूत यांनी केले. डी. एस. जमधाडे यांनी आभार मानले.