शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

जळगाव निं. उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:50 IST

जळगाव निं. : गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश पाहता शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेच कमी नाही.

ठळक मुद्देअधिकारी पदापर्यंतचा जीवन प्रवासप्रमुख पाहुण्यांचा परिचय

जळगाव निं. : गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश पाहता शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेच कमी नाही, असे प्रतिपादन मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन विकास अधिकारी बाजीराव शिंदे यांनी केले. तालुक्यातील जळगाव निंबायती येथील गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमप्रसंगी शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष कासूताई पाटील होत्या. शिंदे यांनी तालुक्यातील पाथर्डे गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी पदापर्यंतचा आपला जीवन प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. यावेळी अमोल अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मान्यवरांशी संवाद साधला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, खजिनदार बाळासाहेब दुकळे, संस्थेचे सर्व संचालक, विश्वस्त, पदाधिकारी, प्राचार्य आर. आर. बागल, पर्यवेक्षक जी. एस. फसाले, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य आर. आर. बागल यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. पी. यू. शिंदे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी. डी. राजपूत यांनी केले. डी. एस. जमधाडे यांनी आभार मानले.