शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जळगाव नेऊरला नाशिक औरंगाबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 15:42 IST

जळगाव नेऊर:सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज ९आँगस्ट क्र ांतीदिनी जळगाव नेऊरला कडकडीत बंद पाळुन नाशिक औरंगाबाद महामार्गावर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

जळगाव नेऊर:सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज ९आँगस्ट क्र ांतीदिनी जळगाव नेऊरला कडकडीत बंद पाळुन नाशिक औरंगाबाद महामार्गावर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या आंदोलनात सर्वच समाजातील बांधवांनी पाठिंबा देत ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला, यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ यांनी ठिय्या आंदोलनाला संबोधित केले. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त असुन ,गेली दोन वर्षापासून हा समाज लढा देत असुन मुख्यमंत्र्यांनी त्विरत आरक्षणाची मागणी मान्य करावी असे ते म्हणाले.तसेच बाबा थेटे, शिवाजी तांबे यांनी हि मराठा आरक्षणाबाबत विचार व्यक्त केले.यावेळी मराठा आरक्षणाची प्रक्रिया पुर्ण करावी, आंदोलकांवर असलेले गुन्हे मागे घ्यावे, धुळे नंदुरबार प्रकरणातील अ‍ॅक्ट्रासिटीचे गुन्हे मागे घ्यावेत. येवल्यात शिवश्रृष्टी निर्माण करावी या मागण्याचे निवेदन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना देण्यात आले.याप्रसंगी बाळासाहेब शिंदे, वसंत शिंदे, अशोक दाते,नवनाथ शिंदे, एल.जी.शिंदे, कोंडाजी शिंदे, सूर्यभान झांबरे,प्रविण शिंदे, सचिन शिंदे, सोमनाथ तांबे,प्रकाश शिंदे, आबासाहेब घुले,सुकदेव भुसे,चंद्रभान गुंड, दिनकर शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे,सोयब शेख,राहुल राजगुरु , महेश काळे,गणेश तांबे,राहुल कुराडे,साहेबराव ठोंबरे,दिनकर वाळके, ऋ षिकेश शिंदे,विकि गुळे,तुषार शिंदे,सर्जेराव सोनवणे, संतोष राजगुरू, यांच्यासह शेकडो तरु ण उपस्थित होते.