शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

जळगाव नेऊर -जऊळके रस्त्यावर प्रवास करणे झाले अवघड.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 15:21 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची आवस्था बिकट झाली असुन खराब रस्त्यामुळे वाहन धारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पुर्णपणे खडीचे झाले आहे. जळगाव नेऊर ते जऊळके व मुखेड फाटा ते जऊळके, जळगाव नेऊर ते पिंपळगाव लेप,जऊळके ते देशमाने या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झालीआहे .

ठळक मुद्देया परिसरातील नागरिक, शेतकरीयांनीसंतापव्यक्तकेला आहे. या रस्त्यावरु न दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असते. रस्त्यांवर मोठ-मोठे पडलेल्या खड्यांमुळे वाहनधारकांना, शालेय विद्यार्थ्यांनामोठी कसरत करावी लागते.

या रस्त्यावर अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत असतात. रस्त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. विशेष म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांची जास्त हाल होत आहेत, आता पुढे लग्न सराईचे दिवस असल्यामुळे टायर फुटणे, टायर पंक्चर होणे, असे प्रकार घडत आहेत, मुखेड फाटा ते जऊळके रस्त्याची ग्रामस्थांनी दोन वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून मुरु म टाकून डागडुजी केली होती, परंतु आता परत रस्त्याची दयनीय आवस्था झाली आहे.लोकवर्गणीतून काढून किती दिवस रस्ता दुरु स्त करायचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.तसेच जळगाव नेऊर ते जऊळके हा लासलगावला जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग असल्याने या रस्त्यावरु न शेकडो वाहन धारक प्रवास करतात परंतु रस्त्याची आवस्था खराब झाल्याने वाहन धारकांना विंचूर मार्गे प्रवास लागत आहे. खराब रस्त्यामुळे पाठीचे व मनक्याचे आजार जडत असून अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी या रस्त्याची तात्काळ दुरु स्ती करण्यात यावी.अशीमागणीहोतआहे.*******मुखेड फाटा ते जऊळके या रस्त्यावरून पिक अप , रिक्षा जात नसल्यामुळे शेतकº्यांना आपला माल ट्रॅक्टरने किंवा मोठ्या वाहनाने बाजारात न्यावा लागत असल्याने रस्ता दुरु स्ती केव्हा होणार हा वाहन चालकांना व शेतकर्यांना पडलेला प्रश्न आहे.--चारीचा आधार पण अपघाताला निमंत्रणजऊळके ते जळगाव नेऊर या रस्त्याच्या कडेला चारी आहे ,खराब रस्त्यामुळे या चारीवरु न प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्याने चारीचा आधार मिळत असला तरी मोठ्या प्रमाणात अपघात होत असुन रंगनाथ गवंडी या शेतकº्यांचे अपघात होऊन तीन बोटे तुटल्याने अपंगत्व आले आहे.प्रतिक्रि या ...येवल्याच्या पश्चिम ग्रामीण भागातील डांबरीकरण झालेल्या बरेचशा रस्त्यांचे डांबर निघाल्याने खडीकरणासारखे खड्डेमय रस्ते झाले असुन रस्त्याने प्रवास करतांना मोठी कसरत करावी लागते.गेल्या पाच वर्षात कोणत्याही प्रकारची रस्त्यांची डागडुजी झालेली नाही खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक अपघात देखील झालेआहेत. जऊळके ते जळगाव नेऊर या रस्त्यावरु न दोनशे विद्यार्थी ये जा करतात, तेव्हा शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन दूरु स्ती करावी.-दिनकर शिंदे.जळगाव नेऊरफोटो..