शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

सरपंचावर अविश्वास आणणे यापुढे कठीण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:28 IST

ग्रामपंचायतींच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना यापुढे निवडल्या जाणाºया सरपंचांवर कोणत्याही परिस्थितीत अविश्वास ठराव येणार नाही आणि आलाच तर तो मंजूरच होणार नाही, अशी काटेकोर कायदेशीर तरतूद सरकारने यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशात केली आहे.

नाशिक : ग्रामपंचायतींच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना यापुढे निवडल्या जाणाºया सरपंचांवर कोणत्याही परिस्थितीत अविश्वास ठराव येणार नाही आणि आलाच तर तो मंजूरच होणार नाही, अशी काटेकोर कायदेशीर तरतूद सरकारने यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशात केली आहे.राज्यात सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये होणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच सरपंचाची निवडदेखील थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे थेट नगराध्यक्षांप्रमाणे थेट सरपंचाची निवड जनतेतून करून त्याची खुर्ची अधिकाधिक बळकट राहण्यासाठी त्याचबरोबर गावपातळीवरील गटातटाच्या राजकारणापासून त्याला अलिप्त ठेवण्याची कायदेशीर तरतूद सरकारने केली आहे. थेट सरपंचपदाची निवडणूक लढविणाºया उमेदवाराला राजकीय पक्षांचे चिन्ह मिळणार नसले तरी, राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मुक्त चिन्हातून कोणतेही एक निवडणूक चिन्ह सरपंचपदाच्या उमेदवाराला मिळू शकते. जे चिन्ह सरपंचपदासाठी देण्यात आले ते चिन्ह अन्य उमेदवाराला अथवा ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढविणाºयाला दिले जाणार नाही, असे आयोगाने जाहीर केले आहे. सरपंचपदाच्या उमेदवारासाठी शासनाने पहिल्यांदाच शैक्षणिक पात्रतेची अट घातली आहे. किमान सातवी पास किंवा सातवी इयत्तेशी समतुल्य शैक्षणिक प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे बंधनकारक आहे. सरपंचपदासाठी फिक्कट निळ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला गेला नाही तर या पदासाठी पुन्हा निवडणूक घेण्यात येईल व तरीही सरपंचाची निवड न झाल्यास ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याची तरतूद शासनाने केली आहे. सरपंच निवडणुकीत समसमान मते पडली तर मात्र चिठ्ठ्या टाकून विजेता ठरविण्यात येणार आहे.