शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

प्रत्येक दहा मिनिटांनी घडतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:05 IST

नाशिक : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, २०१० मध्ये असे ९६६ गुन्हे दाखल होते. ही सख्या २०१६ मध्ये वाढून थेट १२ हजार ३१७ पर्यंत जाऊन ठेपली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून, सध्याच्या स्थितीत दर १० मिनिटांनी एक सायबर गुन्हा घडतो. दुर्दैवाची बाब म्हणजे या संशयितांमध्ये प्रामुख्याने शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे प्रतिपादन सायबर सुरक्षा तज्ज्ञ रक्षित टंडन यांनी केले.

ठळक मुद्देएक सायबर गुन्हा : रक्षित टंडन

नाशिक : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, २०१० मध्ये असे ९६६ गुन्हे दाखल होते. ही सख्या २०१६ मध्ये वाढून थेट १२ हजार ३१७ पर्यंत जाऊन ठेपली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून, सध्याच्या स्थितीत दर १० मिनिटांनी एक सायबर गुन्हा घडतो. दुर्दैवाची बाब म्हणजे या संशयितांमध्ये प्रामुख्याने शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे प्रतिपादन सायबर सुरक्षा तज्ज्ञ रक्षित टंडन यांनी केले.डॉ. वसंत पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोदावरी बँकेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर बँकेच्या माजी अध्यक्ष तथा मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष अमृता पवार, उपाध्यक्ष राजाराम बस्ते, कार्यकारी संचालक प्रणव पवार, संचालक वसंत खैरनार उपस्थित होते. रक्षित टंडन म्हणाले, घरातील मुलांना मोबाइलचा वापर करताना पालकांनी त्यावर निर्बंध ठेवावेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक अशा विविध सोशल मीडियावर सक्रिय सहभाग असतो. बरीच खासगी माहिती सोशल मीडियावर जाहीर केली जाते. त्यामुळे या माध्यमांचा वापर करताना सिक्युरिटी व प्रायव्हसी सेटिंग्जकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे ही त्यांनी आवर्जुन सांगितले. यावेळी योगेश हिरे, डॉ. तानाजी कानडे, सुप्रिया नाथे, अ‍ॅड. दत्तात्रय पिंगळे, बाळासाहेब तांबे, रवींद्र मणियार, मोतीराम कुशारे, दौलत बोडके आदी उपस्थित होते.