शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याबाबत नव्याने निविदा काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:10 IST

राज्य शासनाने हवामानावर आधारित फळबाग विमा योजनांचे हवामानाचे निकष बदलवून विमा कंपन्यांसोबत २०२० ते २०२२ पर्यंत ३ वर्षाचा करार ...

राज्य शासनाने हवामानावर आधारित फळबाग विमा योजनांचे हवामानाचे निकष बदलवून विमा कंपन्यांसोबत २०२० ते २०२२ पर्यंत ३ वर्षाचा करार केला होता. या कराराने शेतकरी कंगाल आणि कंपन्या मालामाल अशी अवस्था झाली आहे . याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर तक्रार केल्यानंतर शासनाने गंभीर दखल घेत २०२१ व २०२२ वर्षाकरिता विमा कंपन्यांसोबत केलेला करार रद्द करण्याचा निर्णय घेतला.

तत्कालीन युती सरकारची फळबाग विमा योजना शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरली होती. २०१९ मध्ये फळबाग विमा योजनेमध्ये तत्कालीन युती शासनाच्या काळात मृगबहार २०१९ मध्ये २९० कोटी रुपयाचे विमा हप्ते भरण्यात आले होते आणि शेतकऱ्यांना विमा परताव्यापोटी २९४ कोटी म्हणजे १०१.५ टक्के प्राप्त झाले होते. रब्बी फळबागा करिता ११२४ रुपये विमा हप्ता भरण्यात आला होता. आणि शेतकऱ्यांना ८३१ कोटी रुपयांची म्हणजे ७३.९३ टक्के विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळाली होती.

मात्र महाविकास आघाडी सरकारने हवामानाचे निकष बदलल्यानंतर मृगबहार २०२० मध्ये २१५ कोटी रुपयांचा विमा हप्ता २ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी भरला होता. परंतु कंपनी धार्जिण्या निकषामुळे फक्त १२ हजार ९० शेतकऱ्यांना २२ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळाली. विमा कंपन्यांना सरकारने १९३ कोटी रुपयांचा नफा मिळवून दिला. सरकारने चूक दुरुस्त करून पुढील २ वर्षाकरिता विमा कंपन्यांबरोबरचा अन्यायपूर्ण करार रद्द करून ९० टक्के जोखीम स्तराप्रमाणे उंबरठा उत्पादकतेनुसार करार करावा, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे आमदार दिलीप बोरसे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष

बिंदू शर्मा यांनी केली आहे.