शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

समाजमाध्यमांचा बेजबाबदार वापर घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:31 IST

आजच्या आधुनिकतेच्या युगात समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) वापरात बेजबाबदार व बेभानपणा अधिक वाढत असून, तो समाजाच्या जडणघडणीसाठी घातक ठरणारा आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना समाजाच्या जडणघडणीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, याबाबत एक सुजाण नागरिक म्हणून खबरदारी बाळगणे गरजेचे आहे,

नाशिक : आजच्या आधुनिकतेच्या युगात समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) वापरात बेजबाबदार व बेभानपणा अधिक वाढत असून, तो समाजाच्या जडणघडणीसाठी घातक ठरणारा आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना समाजाच्या जडणघडणीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, याबाबत एक सुजाण नागरिक म्हणून खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, असा सूर ‘माध्यमवेध’ चर्चासत्रातून उमटला.सिंधूताई मोगल संदर्भ ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य न्यास, नाशिक सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ‘माध्यमवेध’ विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शंकराचार्य संकुलात झालेल्या या चर्चासत्राप्रसंगी शेफाली वैद्य, अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी सहभागी होत समाजमाध्यमांचा वापरातील बेजबाबदारपणा यावर मंथन घडवून आणले. यावेळी वैद्य यांनी आपले मत मांडताना सांगितले, सोशल मीडिया हा अनियंत्रित आहे; मात्र पारंपरिक मीडिया नियंत्रित स्वरूपाचा असूनदेखील अतीउत्साहीपणे एखाद्या घटनेचे वार्तांकन करत चुकीच्या बातम्या दिल्या जात असल्याची टीका त्यांनी केली. भविष्यात ‘डेटा थेफ्ट’ हे आव्हानात्मक ठरणार असून, आतापासून सावध होणे गरजेचे आहे. समाज माध्यमांवरील एखादी माहिती पुढे पाठविण्यापूर्वी सत्यता तपासून घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. लेखी किंवा तोंडी स्वरूपात एखादी व्यक्ती अथवा संस्थेविषयी टीका करणे किंवा बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे हा गुन्हा ठरतो. तसेच मजकूर पुढे ‘फॉरवर्ड’ केला तरीदेखील लिखाण करण्याइतकीच शिक्षा व त्याच स्वरूपाचा गुन्हा ठरतो, असे अत्रे यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन शरदमणी मराठे यांनी केले.माहितीचा महापूरसमाजमाध्यमांमधून विविध विषयांवरील माहितीचा महापूर दररोज ओसंडून वाहत असतो. त्यामुळे अनावश्यक व कुठलाही आधार नसलेली बेभरवशाच्या माहितीची देवाण-घेवाण सोशल मीडियाद्वारे होऊ लागली असून, ही समाजाच्या दृष्टीने हितावह तर मुळीच नाही; मात्र चिंताजनक बाब नक्कीच आहे. त्यामुळे आपण या समाजाचे सुजाण नागरिक आहोत, याची जाणीव ठेवून सुरक्षित व सतर्कपणे सोशल मीडिया हाताळावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :Mobileमोबाइल