शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

पांडवनगरीत अनियमित पाणीपुरवठा

By admin | Updated: March 26, 2015 23:24 IST

नागरिक त्रस्त : टॅँकर पाठविण्यासही पालिकेची टाळाटाळ

इंदिरानगर : प्रभाग ५४मधील पांडवनगरी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत आहे. ऐन उन्हाळ्यात भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधल्यानंतर अरेरावीची उत्तरे दिली जात आहेत.महापालिकेच्या वतीने कितीही सुरळीत पाणीपुरवठा केल्याचा दावा केला जात असला, तरी शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत असतोच. अनेक भागात वजनदार नगरसेवकांच्या दबावानुसार पाण्याच्या वेळा बदलत असतात. सध्या तर महापालिकेने सातपूर आणि सिडको विभागात एक महिनाभर पाणीपुरवठा कमी दाबाने आणि कमी वेळ होणार असल्याचे घोषित करून टाकले आहे. इतकेच नव्हे, तर त्यासाठी महापालिकेने अधिकाऱ्यांंचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत. परंतु तरीही त्याचा उपयोग होत नाही. पांडवनगरी परिसरातील नागरिकांना हाच अनुभव येत आहे.पांडवनगरी परिसरात सध्या सुमारे सहाशे फ्लॅट्सची वसाहत आहे. त्यात बहुतेक सरकारी कर्मचारी आहेत. सुमारे पंधरा वर्षांपासून या वसाहतीला पाण्याचा प्रश्न सतावत आहे. अनेकदा आंदोलने करूनही उपयोग झालेला नाही. गेल्या आठ दिवसांपासून पाणीप्रश्न उग्र झाला आहे. अल्प दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना गरजेइतकेही पाणी मिळत नाही. त्यामुळे नोकरदारवर्गाचे हाल होत आहेत. महापालिकेने जाहीर केलेल्या भ्रमणध्वनीवर टॅँकर पाठविण्यासाठी संपर्क साधल्यानंतर त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्याचा क्रमांक देणे आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांनी ‘माझा संबंध नाही, माझा नंबर कोणी दिला’ अशी उर्मट उत्तरे देतात आणि आपले नावही सांगत नसल्याची तक्रार आहे. (वार्ताहर)