शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

पोस्टात गुंतवणूक; बचत खाते सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:12 IST

टपाल खात्यामार्फत चालविण्यात येणाºया विविध प्रकारच्या बचत आणि मुदत ठेवीच्या योजनांसाठी ग्राहकांना टपाल खात्यातच बचत खाते उघडावे लागणार आहे. टपाल खात्यात ज्या ग्राहकांची अशा प्रकारची खाती आहेत त्यांना बचत खाते उघडण्याचे आवाहन टपाल खात्याने केले असून, यासाठी मुख्य टपाल कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.

नाशिक : टपाल खात्यामार्फत चालविण्यात येणाºया विविध प्रकारच्या बचत आणि मुदत ठेवीच्या योजनांसाठी ग्राहकांना टपाल खात्यातच बचत खाते उघडावे लागणार आहे. टपाल खात्यात ज्या ग्राहकांची अशा प्रकारची खाती आहेत त्यांना बचत खाते उघडण्याचे आवाहन टपाल खात्याने केले असून, यासाठी मुख्य टपाल कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. टपाल विभागात गुंतवणुकीसाठीच्या अनेक योजना असून, शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबरोबरच शहरातील अन्य टपाल कार्यालयांमध्ये या योजना सुरू आहेत. नियमित बचत खाते तसचे मुदत ठेवीची अनेक खाती ग्राहक उघडतात. मुदतीनंतर किंवा दरमहा व्याजासाठी त्यांना टपाल कार्यालयात येऊन वारंवार विचारणा करावी लागते. आता ग्राहकांच्या टपाल खात्यावरच थेट पैसे जमा केले जाणार असल्याने त्यांना खाते उघडणे सक्तीचे करण्यात आले आहे. टपाल खात्याच्या योजनांचे ग्राहक हे महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचा त्रास टाळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्य पोस्टमास्तर एम. एस. अहिरराव यांनी दिली.  टपाल खात्यामध्ये सुकन्या समृद्धी योजना, आवर्ती जमा योजना, मुदत ठेव, मासिक प्राप्ती योजना, पीपीएफ, इंदिरा विकास पत्र, किसान विकासपत्र, ज्येष्ठ नागरिक खाते अशा असंख्य योजना आहेत.या योजनेतील ग्राहकांना पैशांची तसेच मुदतीची विचारणा करण्यासाठी आणि पैसे मिळविण्याची प्रक्रिया विचारण्यासाठी मुख्य टपाल कार्यालयात यावे लागते. आता यापुढे मुदत पूर्ण झालेल्यांच्या खात्यावर तसेच योजनांच्या माध्यमातून प्राप्त होणारे पैसे हे त्या ग्राहकाच्या खात्यात जमा होणार आहे. त्याला सातत्याने विचारपूस करण्याची गरज पडणार नाही किंवा नंतरची प्रक्रियादेखील करण्याची आवश्यकता राहणार नाही. टपाल खाते उघडण्यासाठी तीन छायाचित्रे, पॅन, आधार कार्डसोबत आणावे लागणार आहे. किमान ५० रुपये भरून ग्राहकांना खाते उघडता येणार आहे.भुर्दंड : ग्राहकाला येणार खर्चयापूर्वी २० हजारांपर्यंतची देयक रक्कम ही थेट ग्राहकाला दिली जात होती, तर २० हजारांच्या पुढील रक्कम असेल तर त्याचा धनादेश दिला जात असे. त्यामुळे ग्राहकांना मिळालेला धनादेश हा त्यांच्या बॅँकेत टाकावा लागत असे. परंतु आता सर्व प्रकारची रक्कम ही ग्राहकांच्या टपाल बचत खात्यातच समाविष्ट केली जाणार आहे. खाते उघडण्यासाठी ग्राहकाला किमान ५० रुपये खर्च येणार आहे.