शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
3
"पाती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप
4
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
5
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
6
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
7
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
8
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
9
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
10
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
11
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
12
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
13
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
14
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
15
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
16
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
17
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
18
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
19
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
20
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा

पोस्टात गुंतवणूक; बचत खाते सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:12 IST

टपाल खात्यामार्फत चालविण्यात येणाºया विविध प्रकारच्या बचत आणि मुदत ठेवीच्या योजनांसाठी ग्राहकांना टपाल खात्यातच बचत खाते उघडावे लागणार आहे. टपाल खात्यात ज्या ग्राहकांची अशा प्रकारची खाती आहेत त्यांना बचत खाते उघडण्याचे आवाहन टपाल खात्याने केले असून, यासाठी मुख्य टपाल कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.

नाशिक : टपाल खात्यामार्फत चालविण्यात येणाºया विविध प्रकारच्या बचत आणि मुदत ठेवीच्या योजनांसाठी ग्राहकांना टपाल खात्यातच बचत खाते उघडावे लागणार आहे. टपाल खात्यात ज्या ग्राहकांची अशा प्रकारची खाती आहेत त्यांना बचत खाते उघडण्याचे आवाहन टपाल खात्याने केले असून, यासाठी मुख्य टपाल कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. टपाल विभागात गुंतवणुकीसाठीच्या अनेक योजना असून, शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबरोबरच शहरातील अन्य टपाल कार्यालयांमध्ये या योजना सुरू आहेत. नियमित बचत खाते तसचे मुदत ठेवीची अनेक खाती ग्राहक उघडतात. मुदतीनंतर किंवा दरमहा व्याजासाठी त्यांना टपाल कार्यालयात येऊन वारंवार विचारणा करावी लागते. आता ग्राहकांच्या टपाल खात्यावरच थेट पैसे जमा केले जाणार असल्याने त्यांना खाते उघडणे सक्तीचे करण्यात आले आहे. टपाल खात्याच्या योजनांचे ग्राहक हे महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचा त्रास टाळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्य पोस्टमास्तर एम. एस. अहिरराव यांनी दिली.  टपाल खात्यामध्ये सुकन्या समृद्धी योजना, आवर्ती जमा योजना, मुदत ठेव, मासिक प्राप्ती योजना, पीपीएफ, इंदिरा विकास पत्र, किसान विकासपत्र, ज्येष्ठ नागरिक खाते अशा असंख्य योजना आहेत.या योजनेतील ग्राहकांना पैशांची तसेच मुदतीची विचारणा करण्यासाठी आणि पैसे मिळविण्याची प्रक्रिया विचारण्यासाठी मुख्य टपाल कार्यालयात यावे लागते. आता यापुढे मुदत पूर्ण झालेल्यांच्या खात्यावर तसेच योजनांच्या माध्यमातून प्राप्त होणारे पैसे हे त्या ग्राहकाच्या खात्यात जमा होणार आहे. त्याला सातत्याने विचारपूस करण्याची गरज पडणार नाही किंवा नंतरची प्रक्रियादेखील करण्याची आवश्यकता राहणार नाही. टपाल खाते उघडण्यासाठी तीन छायाचित्रे, पॅन, आधार कार्डसोबत आणावे लागणार आहे. किमान ५० रुपये भरून ग्राहकांना खाते उघडता येणार आहे.भुर्दंड : ग्राहकाला येणार खर्चयापूर्वी २० हजारांपर्यंतची देयक रक्कम ही थेट ग्राहकाला दिली जात होती, तर २० हजारांच्या पुढील रक्कम असेल तर त्याचा धनादेश दिला जात असे. त्यामुळे ग्राहकांना मिळालेला धनादेश हा त्यांच्या बॅँकेत टाकावा लागत असे. परंतु आता सर्व प्रकारची रक्कम ही ग्राहकांच्या टपाल बचत खात्यातच समाविष्ट केली जाणार आहे. खाते उघडण्यासाठी ग्राहकाला किमान ५० रुपये खर्च येणार आहे.