शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
6
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
8
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
9
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
10
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
11
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
12
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
13
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
14
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
15
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
16
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
17
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
18
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
19
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
20
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता

शेतकऱ्यांसाठी एकरकमी तडजोड कर्जफेड योजना आणावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:36 IST

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००५ पासून जिल्ह्यात अवेळी पाऊस येण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यात ...

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००५ पासून जिल्ह्यात अवेळी पाऊस येण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यात दुष्काळही पडला, यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इच्छा असूनही शेतकऱ्यांना बॅंकांचे कर्ज फेडता आलेले नाही. गेल्या काही वर्षांपासून विविध सहकारी, खासगी आणि सरकारी बॅंकांमार्फत शेतकऱ्यांविरोधात न्यायालयात दावे दाखल केले जात आहेत. यामुळे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत. एका सरकारी बॅंकेने शेतकऱ्यांसाठी एकरकमी कर्जफेड योजना आणली असून, शेतकऱ्यांनी कर्जफेड केल्यानंतर तीच बँक पुन्हा शेतकऱ्यांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे कर्जही देत आहे. मात्र जिल्हा सहकारी बँक आणि इतर सरकारी बॅंकांकडे अशी योजना नाही. अनेक शेतकरी एकरकमी कर्जफेड करतात; मात्र त्यांच्या सिव्हिल रिपोर्टमध्ये ते पूर्वी थकबाकीदार असल्याचा उल्लेख होत असल्याने एकरकमी कर्जफेड करूनही शेतकऱ्यांना शेतीसाठी पुन्हा भांडवल उपलब्ध होत नसल्याने असे शेतकरी खासगी सावकारांकडे जातात आणि पुन्हा त्यांच्यावर कर्जाचा बोजा चढतो. याशिवाय सर्व बॅंकांचे एकरकमी तडजोडीचे प्रस्ताव सारखे नसल्यानेही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्व बॅंकांनी एकरकमी तडजोड योजना सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अर्जुन बोराडे, संतू पाटील झांबरे, बापूराव पगारे, भीमराव बारांडे, भाऊसाहेब भंडारे, सुकदेव पागेरे, दगू गवारे आदींच्या सह्या आहेत.