शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

राज्यस्तरीय समितीकडून करंजगावची पाहणी

By admin | Updated: November 4, 2015 23:38 IST

राज्यस्तरीय समितीकडून करंजगावची पाहणी

निफाड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१२-१३ अंतर्गत निफाड तालुक्यातील करंजगावची औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने पाहणी व मूल्यमापन केले. करंजगाव बसस्थानकाजवळ ग्रामस्थांनी समितीचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष भास्कर पेरे-पाटील, शासनाचे प्रतिनिधी हेमंत डांगे, सिंधुदुर्ग आश्रमाचे नेवगी, हिंगोली उगम ग्रामीण संस्थेचे सुशांत पाईकराव, प्रवीण पुरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, सोपान खालकर, करंजगावचे सरंपच खंडू बोडके पाटील, उपसरपंच अर्चना कडाळे, सुरेश पाटील, वसंत जाधव, रावसाहेब राजोळे, सुरेश राजोळे, सुरेश गायकवाड आदि उपस्थित होते. डॉ.नरेंद्र पाटील यांनी करंजगावकरांनी राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. सरपंच खंडू बोडके यांनी ग्रामस्वच्छतेतील करंजगावच्या योगदानाविषयी सांगितले. समितीने अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, दलितवस्ती, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मूल्यमापन केले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातर्गत पुरस्कार देण्यात येणार आहे. उत्तर महा२राष्ट्रातून करंजगावची नाशिक विभागात निवड झाली होती. त्याअनुषंगाने ही पाहणी करण्यात आली.(वार्ताहर)