शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

आखाड्यांकडून जादा प्लॉट्सचा आग्रह

By admin | Updated: July 12, 2015 23:45 IST

साधुग्राम : महंत ग्यानदास यांच्या मागणीने प्रशासनाची कोंडी

नाशिक : दोन दिवसांपूर्वी साधुग्राममधील चारशे प्लॉट्स विविध संस्थांना देण्यास तयार असलेल्या महंत ग्यानदास यांनी घूमजाव करीत वाढीव जागेची मागणी केल्याने प्रशासनाची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे. प्रशासनाने यापूर्वीच काही संस्थांना जागावाटप करून टाकल्याने आता साधूंच्या आखाड्यांना वाढीव जागा कशी उपलब्ध करून द्यावी, असा पेच अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. तपोवनातील साधुग्राममध्ये सुमारे सतराशे प्लॉट्स असून, त्यातील तेराशे प्लॉट्स साधू-महंतांच्या आखाड्यांना, तर उर्वरित चारशे प्लॉट्सचे विविध धार्मिक, सामाजिक संस्थांना वितरण केले जाणार होते. आखाड्यांच्या जागावाटपाचे सर्वाधिकार प्रशासनाने महंत ग्यानदास यांच्याकडे दिले होते; मात्र या प्रक्रियेवर अन्य काही महंतांनी नाराजी व्यक्त केली होती. जगद्गुरू हंसदेवाचार्य यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटवला, तेव्हा ग्यानदास यांनी तेराशे प्लॉट्सचे वाटप आपल्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे जाहीर केले होते. तर चारशे प्लॉट्स प्रशासन विविध संस्थांना वाटप करणार असल्याचेही म्हटले होते. त्यानुसार तिन्ही अनी आखाड्यांच्या सचिवांकडे जागावाटपाची जबाबदारी देण्यात आली होती व कामही सुरू झाले होते.