शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

जातपडताळणीसाठी ‘सामाजिक न्याय’ विभागात कोरोना नियमावरच ‘अन्याय’; लागली रीघ (बातमी एकाखाली एक अशी दोन वेळा पेस्ट झाली आहे...)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम आणि प्रवेशाची लगबग अशा दोन्ही कारणांसाठी संवर्गातील उमेदवार आणि विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. ...

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम आणि प्रवेशाची लगबग अशा दोन्ही कारणांसाठी संवर्गातील उमेदवार आणि विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे सध्या सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागात अर्ज दाखल करण्यासाठी या कार्यालयांमध्ये गर्दी होत आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी एकमेव खिडकी असल्याने जास्तीत जास्त वेळ उमेदवारांना रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. असे असतानाही संरक्षणाच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समाजकल्याण आणि आदिवासी विभागातील जातपडताळणी कार्यालयाबाहेर दिसत आहे.

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातपडताळणी समितीचे प्रमाणपत्र किंवा पडताळणीसाठी प्रकरण सादर केल्याची पावती अर्जासोबत जोडणे अपेक्षित आहे. त्यामुळे निदान प्रकरण दाखल करण्यासाठी या दोन्ही कार्यालयांमध्ये सकाळपासूनच गर्दी झाली आहे. केवळ कार्यालयातच नव्हे तर कार्यालयाच्या बाहेरही कार्यकर्त्यांची गर्दी झाली असल्याने जणू येथे कोरोना नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक सर्वांनीच सुरक्षितता नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. परंतु, सामाजिक न्याय विभागात झालेल्या गर्दीवरून सुरक्षिततेची कुणालाही चिंता नसल्याचे दिसते.

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम आणि प्रवेशाची लगबग अशा दोन्ही कारणांसाठी संवर्गातील उमेदवार आणि विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे सध्या सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागात अर्ज दाखल करण्यासाठी या कार्यालयांमध्ये गर्दी होत आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी एकमेव खिडकी असल्याने जास्तीत जास्त वेळ उमेदवारांना रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. असे असतानाही संरक्षणाच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समाजकल्याण आणि आदिवासी विभागातील जातपडताळणी कार्यालयाबाहेर दिसत आहे.

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातपडताळणी समितीचे प्रमाणपत्र किंवा पडताळणीसाठी प्रकरण सादर केल्याची पावती अर्जासोबत जोडणे अपेक्षित आहे. त्यामुळे निदान प्रकरण दाखल करण्यासाठी या दोन्ही कार्यालयांमध्ये सकाळपासूनच गर्दी झाली आहे. केवळ कार्यालयातच नव्हे तर कार्यालयाच्या बाहेरही कार्यकर्त्यांची गर्दी झाली असल्याने जणू येथे कोरोना नाही, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक सर्वांनीच सुरक्षितता नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. परंतु, सामाजिक न्याय विभागात झालेल्या गर्दीवरून सुरक्षिततेची कुणालाही चिंता नसल्याचे दिसते.

--कोट---