शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जातपडताळणीसाठी ‘सामाजिक न्याय’ विभागात कोरोना नियमावरच ‘अन्याय’; लागली रीघ (बातमी एकाखाली एक अशी दोन वेळा पेस्ट झाली आहे...)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम आणि प्रवेशाची लगबग अशा दोन्ही कारणांसाठी संवर्गातील उमेदवार आणि विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. ...

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम आणि प्रवेशाची लगबग अशा दोन्ही कारणांसाठी संवर्गातील उमेदवार आणि विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे सध्या सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागात अर्ज दाखल करण्यासाठी या कार्यालयांमध्ये गर्दी होत आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी एकमेव खिडकी असल्याने जास्तीत जास्त वेळ उमेदवारांना रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. असे असतानाही संरक्षणाच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समाजकल्याण आणि आदिवासी विभागातील जातपडताळणी कार्यालयाबाहेर दिसत आहे.

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातपडताळणी समितीचे प्रमाणपत्र किंवा पडताळणीसाठी प्रकरण सादर केल्याची पावती अर्जासोबत जोडणे अपेक्षित आहे. त्यामुळे निदान प्रकरण दाखल करण्यासाठी या दोन्ही कार्यालयांमध्ये सकाळपासूनच गर्दी झाली आहे. केवळ कार्यालयातच नव्हे तर कार्यालयाच्या बाहेरही कार्यकर्त्यांची गर्दी झाली असल्याने जणू येथे कोरोना नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक सर्वांनीच सुरक्षितता नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. परंतु, सामाजिक न्याय विभागात झालेल्या गर्दीवरून सुरक्षिततेची कुणालाही चिंता नसल्याचे दिसते.

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम आणि प्रवेशाची लगबग अशा दोन्ही कारणांसाठी संवर्गातील उमेदवार आणि विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे सध्या सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागात अर्ज दाखल करण्यासाठी या कार्यालयांमध्ये गर्दी होत आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी एकमेव खिडकी असल्याने जास्तीत जास्त वेळ उमेदवारांना रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. असे असतानाही संरक्षणाच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समाजकल्याण आणि आदिवासी विभागातील जातपडताळणी कार्यालयाबाहेर दिसत आहे.

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातपडताळणी समितीचे प्रमाणपत्र किंवा पडताळणीसाठी प्रकरण सादर केल्याची पावती अर्जासोबत जोडणे अपेक्षित आहे. त्यामुळे निदान प्रकरण दाखल करण्यासाठी या दोन्ही कार्यालयांमध्ये सकाळपासूनच गर्दी झाली आहे. केवळ कार्यालयातच नव्हे तर कार्यालयाच्या बाहेरही कार्यकर्त्यांची गर्दी झाली असल्याने जणू येथे कोरोना नाही, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक सर्वांनीच सुरक्षितता नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. परंतु, सामाजिक न्याय विभागात झालेल्या गर्दीवरून सुरक्षिततेची कुणालाही चिंता नसल्याचे दिसते.

--कोट---