शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दुष्काळी तालुके जाहीर करण्यात कॉँग्रेसवर अन्याय?

By admin | Updated: August 20, 2014 00:44 IST

जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश

नाशिक : मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने राज्यातील १२३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला खरा, त्यात नाशिक जिल्ह्णातील १५ पैकी अवघ्या तीन तालुक्यांचा समावेश असून, त्यातही कॉँग्रेसच्या एक व सहयोगी एक अशा दोघा आमदारांवर अन्याय झाल्याची चर्चा कॉँग्रेसच्या वर्तुळात आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधितांनी संपर्क साधला असता जिल्ह्णातील केवळ तीन तालुक्यांचा या दुष्काळी तालुक्यांत समावेश असून, त्यात देवळा, नांदगाव व येवला तालुक्यांचा समावेश असल्याचे कळते. जिल्ह्णातील १५ पैकी आठ तालुक्यांची पावसाची यावर्षी सरासरी ५० टक्क्यांच्या वर असून, त्यात प्रामुख्याने नाशिक (७०.५३ टक्के), इगतपुरी (७०.६३), दिंडोरी (६९.९८), पेठ (५२.१४) त्र्यंबकेश्वर (५०.६८), कळवण (५५.१७), बागलाण (५२.६०), निफाड (५८.४०) अशी आहे. (प्रतिनिधी)त्यात ५० टक्क्यांच्या आतील तालुक्यांमध्ये सर्वात कमी पाऊस नांदगाव (६.८७), येवला (२९.९९), देवळा (३४.९९) यांसह चांदवड (३७.४९), मालेगाव (४४.९२), सुरगाणा (४५.०९), सिन्नर (४४.७८) या सात तालुक्यांचा समावेश आहे. त्यातही येवला व नांदगाव येथे राष्ट्रवादीचे आमदार व पालकमंत्र्यांचाच मतदारसंघ असल्याने हे दोन तालुके दुष्काळी घोषित करण्यात आल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)