शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

दुष्काळी तालुके जाहीर करण्यात कॉँग्रेसवर अन्याय?

By admin | Updated: August 20, 2014 00:44 IST

जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश

नाशिक : मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने राज्यातील १२३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला खरा, त्यात नाशिक जिल्ह्णातील १५ पैकी अवघ्या तीन तालुक्यांचा समावेश असून, त्यातही कॉँग्रेसच्या एक व सहयोगी एक अशा दोघा आमदारांवर अन्याय झाल्याची चर्चा कॉँग्रेसच्या वर्तुळात आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधितांनी संपर्क साधला असता जिल्ह्णातील केवळ तीन तालुक्यांचा या दुष्काळी तालुक्यांत समावेश असून, त्यात देवळा, नांदगाव व येवला तालुक्यांचा समावेश असल्याचे कळते. जिल्ह्णातील १५ पैकी आठ तालुक्यांची पावसाची यावर्षी सरासरी ५० टक्क्यांच्या वर असून, त्यात प्रामुख्याने नाशिक (७०.५३ टक्के), इगतपुरी (७०.६३), दिंडोरी (६९.९८), पेठ (५२.१४) त्र्यंबकेश्वर (५०.६८), कळवण (५५.१७), बागलाण (५२.६०), निफाड (५८.४०) अशी आहे. (प्रतिनिधी)त्यात ५० टक्क्यांच्या आतील तालुक्यांमध्ये सर्वात कमी पाऊस नांदगाव (६.८७), येवला (२९.९९), देवळा (३४.९९) यांसह चांदवड (३७.४९), मालेगाव (४४.९२), सुरगाणा (४५.०९), सिन्नर (४४.७८) या सात तालुक्यांचा समावेश आहे. त्यातही येवला व नांदगाव येथे राष्ट्रवादीचे आमदार व पालकमंत्र्यांचाच मतदारसंघ असल्याने हे दोन तालुके दुष्काळी घोषित करण्यात आल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)