शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात महिनाभर मुदत : शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:39 IST

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली.

ठळक मुद्देदीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करणारी योजना जाहीर योजनेपासून वंचित राहिल्याची तक्रार

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यापासून काही कारणास्तव वंचित राहिलेल्या शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली असून, गुरुवारपासून त्याची बॅँकांमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. महिनाभर मुदत असलेल्या या योजनेसाठी यापूर्वी अर्ज केलेल्यांना मात्र पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. गेल्यावर्षी जुलै महिन्यात राज्य सरकारने शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करणारी योजना जाहीर केली होती. त्यासाठी कर्जदार शेतकºयांकडून २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाइन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती.वीजपुरवठा, इंटरनेटची उपलब्धता आदी कारणांमुळे अनेक शेतकºयांना मुदतीत आॅनलाइन अर्ज सादर करता न आल्याने ते या योजनेपासून वंचित राहिल्याची तक्रार केली गेली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर महिन्यात झालेल्या नागपूरच्या अधिवेशनात वैयक्तिक व तांत्रिक कारणामुळे ज्या शेतकºयांना आॅनलाइन अर्ज दाखल करता आले नाहीत त्यांच्यासाठी संधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार १ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत आता शेतकरी पुन्हा अर्ज सादर करू शकतील. त्यासाठी आॅनलाइन ही पूर्वीच्याच पद्धतीचा वापर करण्यात येणार असून, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत मोफत अर्ज करण्याची सुविधा देण्यात येणारआहे. अर्ज करणाºया शेतकºयांना आधार क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, रेशन कार्ड आदी बाबी आवश्यक करण्यात आल्या आहेत.