शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात महिनाभर मुदत : शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:39 IST

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली.

ठळक मुद्देदीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करणारी योजना जाहीर योजनेपासून वंचित राहिल्याची तक्रार

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यापासून काही कारणास्तव वंचित राहिलेल्या शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली असून, गुरुवारपासून त्याची बॅँकांमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. महिनाभर मुदत असलेल्या या योजनेसाठी यापूर्वी अर्ज केलेल्यांना मात्र पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. गेल्यावर्षी जुलै महिन्यात राज्य सरकारने शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करणारी योजना जाहीर केली होती. त्यासाठी कर्जदार शेतकºयांकडून २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाइन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती.वीजपुरवठा, इंटरनेटची उपलब्धता आदी कारणांमुळे अनेक शेतकºयांना मुदतीत आॅनलाइन अर्ज सादर करता न आल्याने ते या योजनेपासून वंचित राहिल्याची तक्रार केली गेली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर महिन्यात झालेल्या नागपूरच्या अधिवेशनात वैयक्तिक व तांत्रिक कारणामुळे ज्या शेतकºयांना आॅनलाइन अर्ज दाखल करता आले नाहीत त्यांच्यासाठी संधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार १ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत आता शेतकरी पुन्हा अर्ज सादर करू शकतील. त्यासाठी आॅनलाइन ही पूर्वीच्याच पद्धतीचा वापर करण्यात येणार असून, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत मोफत अर्ज करण्याची सुविधा देण्यात येणारआहे. अर्ज करणाºया शेतकºयांना आधार क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, रेशन कार्ड आदी बाबी आवश्यक करण्यात आल्या आहेत.