शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
4
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
5
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
6
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
7
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
8
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
9
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
10
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
11
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
12
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
13
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
14
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
15
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
16
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
17
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
18
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
19
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
20
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम

राजकारणाचा सर्वच क्षेत्रात प्रभाव

By admin | Updated: January 21, 2016 22:48 IST

जयदेव डोळे : केटीएचएम महाविद्यालयात चर्चासत्र

नाशिक : राजकारण माध्यमातूनच येते असे नाही ते आपल्या अवतीभोवती असते. सर्व क्षेत्रामध्ये आणि संस्थांमध्ये राजकारणाचा प्रभाव असतो. राजकारण म्हणजे संवाद, असे प्रतिपादन औरंगाबाद विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे निवृत्त प्रा. जयदेव डोळे यांनी केले. केटीएचएम महाविद्यालयाच्या पत्रकारिता, राज्यशास्त्र व मानसशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘मानसशास्त्रीय प्रभाव : निवडणूक व माध्यमे’ या राष्ट्रीय चर्चासत्रात प्रा. डोळे बोलत होते. आपली लोकशाही अजूनही माध्यमांकित झालेली नाही, मात्र दूरचित्रवाणी वाहिन्यांनी देशाचा व राजकारणाचा ताबा घेतला आहे. प्रत्येक व्यक्ती निवडणुकीत स्वत:चे मत स्वत: ठरवीत असते, असेही डोळे यांनी सांगितले . यावेळी पत्रकारिता विभागाच्या समन्वयक प्रा. प्राची पिसोळकर, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. कल्पना अहिरे, मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. रुबी पवार, प्रा. अशोक सोनवणे, प्रा. सुवर्णा धामणे, प्रा. सोनाली पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)