शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:19 IST

चौकट- तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च वस्तू ...

चौकट-

तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च

वस्तू वाढलेला खर्च (रुपयांमध्ये)

खाद्यतेल - ५०

धान्य - १००

शेंगदाणे - २०

साखर - २०

साबूदाणा - १५

चहापूड - ४०

डाळ - ९०

गॅस सिलिंडर - २५०

पेट्रोल-डिझेल - ३००

एकूण -८८५

चौकट-

डाळीशिवाय वरण

कितीही महागाई वाढली तर काही गोष्टी कमी करता येत नाहीत. जेवणात वरण-भात आवश्यक आहे. यामुळे तुरीची, मुगाची डाळ ही घ्यावीच लागते. महिन्याकाठी किमान तीन ते चार किलो डाळ लागत असते. गेल्या काही दिवसांत डाळीच्या दरात किलोमागे किमान ७ ते ८ रुपये वाढ झाली आहे. डाळीशिवाय वरण होऊ शकत नसल्याने त्याची खरेदी करावीच लागते. फक्त त्याचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.

चौकट-

अशी वाढली महागाई

गेल्या वर्षभरात महागाई एकदम वाढली नसली तरी टप्प्याटप्प्याने प्रत्येक वस्तूच्या दरात वाढ होत गेली आहे. सुरुवातील खाद्यतेल महागले. त्यानंतर डाळींच्या दरात वाढ झाली. त्याची सवय होते ना होते तोच साखर दोन-तीन रुपयांनी महागली. पेट्रोल आणि डिझेल तर काय रोजच महाग होत आहे. त्यात आता शासनाने गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका दिला आहे. किरकोळ बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत.

जानेवारीतील दर सध्याचा दर (प्रती किलो रुपयांत)

शेंगदाणा तेल -

सोयाबीन तेल

शेंगदाणे

साखर

साबूदाणा

मसाले

चहापूड

तूरडाळ

मूगडाळ

उडीद डाळ

हरभरा डाळ

चौकट-

सिलिंडर हजाराच्या घरात

गॅस सिलिंडरवर देण्यात येणारी सबसीडी केंद्र शासनाने आता पूणपणे बंद केली आहे. महिना - दोन महिन्यांच्या फरकाने गॅस सिलिंडरच्या दरात २५-३० रुपयांनी वाढत वाढत आज सिलिंडरची किंमत ९०० रुपयांपर्यंत गेली आहे. यामुळे आता नेमके करायचे काय, असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.

कोट-

कोराेनाची पहिली लाट ओसरली आणि महागाईने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. आज गॅससह स्वयंपाकघरातील सर्वच वस्तू महागल्याने खर्चाचा ताळमेळ बसविणे मुश्कील झाले आहे. खाण्याच्या वस्तू हव्या तेवढ्या घ्याव्याच लागतात. - रोहिणी पगारे, गृहिणी

कोट-

शासनाने सुरुवातील सबसिडी बॅंकेत जमा करण्याच्या नावाखाली गॅस सिलिंडर रोखीने घेण्याची सवय लावली आणि हळूहळू सबसिडी बंदच करून टाकली. मागील पाच-सहा महिन्यांपासून भाजीपाला, डाळी महागल्या आहेत. खाद्यतेलाने तर केव्हाच शंभरी पार केली असल्याने खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. - मनीषा बागुल, गृहिणी