शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ

By admin | Updated: December 22, 2015 22:34 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : गस्त वाढविण्याची मागणी

पंचवटी : पेठरोडवरील आरटीओ तसेच अश्वमेघनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून दिवसा व रात्रीच्या सुमाराला भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सदर प्रकार घडत असला तरी याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पेठरोड परिसरात दाट लोकवस्ती असून, सध्या परिसरातीलच काही भुरटे चोर नागरिकांच्या घराबाहेर ठेवलेल्या वस्तूंवर डल्ला मारत असल्याने घराबाहेर वस्तू ठेवाव्यात की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सध्या भुरटे चोर घराबाहेर वाळवणीवर टाकलेले कपडे, उभ्या वाहनांचे सिम्बॉल, तसेच अन्य वस्तू उचलून नेत असल्याने नागरिकांचे नुकसान होत आहे. भुरटे चोर कधी खिडकीत ठेवलेले कपडे, वस्तू चोरून नेण्याचेही धाडस करत असल्याने या भुरट्या चोऱ्यांवर आळा बसविण्यासाठी पोलिसांनी भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेकडो नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)