शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मालेगावात फुलांच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:39 IST

----- सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याची मागणी मालेगाव : शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. काही शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत. ...

-----

सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याची मागणी

मालेगाव : शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. काही शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत. कडीकोंडा नसल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. महापालिकेने सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

----

क्रीडा संकुलाजवळील रस्ता दुरुस्तीची मागणी

मालेगाव : शहरातील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाजवळील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनेदेखील केली होती; मात्र महापालिका प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचे आश्वासन देऊनही रस्ता दुरुस्त केला नाही. नागरिकांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे.

-----

सायकल बाजारातील उलाढाल वाढली!

मालेगाव : सध्या हिवाळा सुरू असल्याने व्यायामासाठी नागरिक सायकलींगला पसंती देत आहेत. सायकलस्वारांचे ग्रुप तयार करून सकाळच्या सत्रात शहरातील प्रमुख रस्त्यांवर सायकली दिसत आहेत. परिणामी, सायकल बाजारात सायकल विक्री वाढली आहे.

-----

सटाणानाका भागात पोलीस चौकीची मागणी

मालेगाव : शहरातील सटाणानाका भागात पोलीस चौकी कागदोपत्री कार्यरत आहे; मात्र पाेलीस चौकीत अधिकारी व कर्मचारी राहत नाहीत. या भागात मोठ्या प्रमाणात बँका, खासगी कार्यालये, रुग्णालये, मोठमोठी आस्थापने आहेत. ही चौकी सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

-----

वृक्ष संवर्धन मोहीम राबविण्याची मागणी

मालेगाव : शहरात सामाजिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे; मात्र या वृक्षांची कत्तल व नासधूस केली जात आहे. महापालिका वृक्ष चळवळीबाबत उदासीन आहे. सामाजिक संस्थांनी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करावे, अशी मागणी केली जात आहे.

-----

बंद पथदीप सुरू करण्याची मागणी

मालेगाव : शहरातील काही भागांमध्ये पथदीप बंद पडले आहेत. नादुरुस्त पथदीपांची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे. यामुळे रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य दिसून येते. महापालिकेच्या विद्युत विभागाने पथदीपांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

-----

उद्यानाची साफसफाईची मागणी

मालेगाव : सोयगाव भागातील राजमाता जिजाऊ उद्यानात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच कारंजा परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. या उद्यानातील खेळणीची साफसफाई करून उद्यानात साचलेले दूषित पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी केली जात आहे.