शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

धरणाच्या पाणी क्षमतेत वाढ

By admin | Updated: June 20, 2015 01:33 IST

वळण प्रकल्पांची पाहणी

  नाशिक : घाटमाथ्यावरून समुद्राकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी धरणांमध्ये वळवण्याच्या महत्त्वाकांक्षी वळण योजना प्रकल्पामुळे भविष्यात सुरगाणा व दिंडोरी तालुक्यांतील धरणे पूर्ण क्षमतेने भरणार असून, या प्रकल्पामुळे येथील तालुक्यातील शेतकऱ्यांनाही बारमाही पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. सुरगाणा व दिंडोरी तालुक्यांतील वळण योजना प्रकल्पांची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी आमदार जिवा पांडू गावित, मेरीचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार, अधीक्षक अभियंता ए. बी. कोकटे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, कार्यकारी अभियंता गिरीश संघाने, तहसीलदार यू. के. मोरे, एम. जी. कनोजे आदि उपस्थित होते. यावेळी बागडे म्हणाले की, वळण योजना प्रकल्पामुळे जिल्'ाचे नंदनवन होणार आहे. शेतीला बारमाही पाण्याची गरज असून, स्थानिक शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बागडे यांनी झार्लीपाडा, गोळशी महाजे, हट्टीपाडा, मांजरपाडा वळण योजनेच्या कामांची पाहणी करून उर्वरित कामे लवकर होण्याच्यादृष्टीने सूक्ष्म नियोजनाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच या वळण योजना प्रकल्पांच्या माध्यमातून किती पाणी वळविले जाईल व किती साठविले जाईल याची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. स्थानिक लोकांशी चर्चा करताना त्यांना उद्भवणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.