शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

देशहितासाठी राष्ट्रप्रेम वृद्धिंगत व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:54 IST

स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी रक्त सांडले त्यांचा विसर आजच्या पिढीला पडू लागला ही देशासाठी मोठी शोकांतिका आहे. देशाच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी राष्ट्रभक्तीचे प्रेम आटायला नको तर त ेवृद्धिंगत व्हावे, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले.

विवेक घळसासी : वसंत गौरव पुरस्कार वितरण समारंभ उत्साहातसटाणा : स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी रक्त सांडले त्यांचा विसर आजच्या पिढीला पडू लागला ही देशासाठी मोठी शोकांतिका आहे. देशाच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी राष्ट्रभक्तीचे प्रेम आटायला नको तर त ेवृद्धिंगत व्हावे, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले. येथील सहकारमहर्षी वसंतराव दगाजी पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील ट्रस्टतर्फे दरवर्षी विविध संस्थांना व गुणवंत विद्यार्थ्यांना वसंत गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा वसंत गौरव पुरस्कार शहरातील काकासाहेब भामरे निवासी अपंग कल्याण केंद्राला जाहीर करण्यात आला. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सोहळ्यात हा पुरस्कार ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते केंद्राचे संचालक डॉ. सतीश लुंकड यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे होते. त्याप्रसंगी आयोजित व्याख्यानमालेत शहीद भगतसिंग या विषयावर घळसासी बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंग यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. त्यांच्या रक्तातच राष्ट्रभक्ती, क्रांती आहे. त्यांचे आजोबा क्रांती तत्त्वाचे प्रणेते होते. त्यांनी भगतसिंगांसह दोन्ही नातवांना स्वातंत्र्य लढ्यात उतरविले. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. मात्र देशासाठी बलिदान देणाºया अशा क्रांतिकारकांचा देशातील आजच्या पिढीला विसर पडत आहे. ही समाजासाठी धोक्याची घंटा असल्याचेही परखड मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मविप्र संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, हितेंद्र अहेर, प्रल्हाद पाटील, उपनगराध्यक्ष पुष्पा सूर्यवंशी, साहित्यायनचे अध्यक्ष प्रा. शं.क. कापडणीस, कल्याणराव भोसले, श्यामकांत मराठे, समीर पाटील, नगरसेवक डॉ. विद्या सोनवणे, द्वारकाबाई पाटील, डॉ.विजया पाटील, योगेश पाटील ,अभिजित पाटील, मनीषा पाटील, लालचंद सोनवणे, विजय वाघ, राजेन्द्र भांगडिया, देवेंद्र जाधव, घनश्याम कापडणीस, वसंत महाले आदी उपस्थित होते.