शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या उद्योगप्रकिया योजनेत कांदा पिकाचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:11 IST

केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची माहिती गावपातळीवरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. याची दखल घेऊन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांची बैठक ...

केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची माहिती गावपातळीवरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. याची दखल घेऊन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. यात प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी योजनेचे सादरीकरण केले. एक जिल्हा एक पीक या धोरणांतर्गत केंद्र शासनाने पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेसाठी कांदा पिकाची निवड केलेली आहे. असंघटित अन्नप्रक्रिया उद्योजकांना एकत्रित आणणे, उत्पादनाचा बँड विकसित करण्यासाठी पुरवठा साखळीद्वारे प्रयत्न करणे, उत्तम विक्री व्यवस्थापन करून उत्पादनाचा संघटित पुरवठा करणे, उत्पादकांसाठी सामाईक सेवा उपलब्ध करून देणे, स्वंयम साहाय्यता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना कमीत कमीत व्याजदरात कर्जपुरवठा करणे तसेच प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्यांना कर्जावर भरघोस सबसीडी देणे आदी या योजनेचे मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे ते म्हणाले.

या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या. त्यात ओ.डी.ओ.पी.मध्ये अजून इतरही काही पिकांचा समावेश करावा, सध्या सुरू असलेल्या इतर शेतीमाल उत्पादनाच्या निगडीत असलेल्या कंपनींनादेखील या योजनेचा लाभ मिळावा, योजनेंद्वारे तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांना स्पष्ट सूचना कराव्यात, कर्जप्रक्रिया साधी आणि सोपी असावी, ॲप्लिकेशन सिस्टीममध्ये आवश्यक ते बदल करावेत, शेतकरी उत्पादक कंपनींमधील सभासदांची संख्या कमी करावी आदी मागण्या केल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक विवेक सोनवणे, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, नाबार्डचे अमोल लोहकरे, बाळासाहेब वाघ, अनिल ढिकले, तानाजी गायकर आदी उपस्थित होते.