शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

प्रदूषणमुक्तीसाठी वाहतूक व्यवस्था सुधारावी : सेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:01 IST

शहर व जिल्हा प्रदूषणमुक्त करण्यात वायू प्रदूषणाचा अडसर असून, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन दिल्लीतील टेरी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु राजीव सेठ यांनी व्यक्त केले.

नाशिक : शहर व जिल्हा प्रदूषणमुक्त करण्यात वायू प्रदूषणाचा अडसर असून, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन दिल्लीतील टेरी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु राजीव सेठ यांनी व्यक्त केले.  जिल्हाधिकारी कायार्लयात शुक्रवारी (दि. २७) प्रदूषणमुक्त जिल्हा संकल्पनेबाबत बैठक झाली, त्यात सेठ बोलत होते. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सेठ यांनी प्रदूषणमुक्त जिल्हा होण्यासाठी शहरात हवेच्या प्रदूषणाची तीव्रता मोजून त्यावर उपाययोजना आखण्याची गरज व्यक्त केली. अपारंपरिक उर्जेचा वापर वाढविण्यासोबतच सौरऊर्जा व पवनउर्जेसारख्या नैसर्गिक उर्जास्त्रोतांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज असल्याचे राजीव सेठ म्हणाले. तसेच स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरातील नागरिकांनीही स्मार्ट होण्याची गरज असून, अनावश्यक ठिकाणी वाहनांचा वापर टाळून पायी चालण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. तत्पूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी वाढत्या शहरीकरणात प्रदूषणाचा विषय गंभीर होत असताना त्यावर प्रदूषणमुक्त शहराची संकल्पना साकारण्याचे आवाहन केले.नियंत्रणावर लक्षनाशिक प्रगत शहरापैकी एक शहर असले तरी येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. प्रचंड संख्येने वाढणाºया वाहनांमुळे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. भविष्यात वाहनांची संख्या वाढून पार्किंग वाढविण्यावर मर्यादा येणार आहे. त्यामुळे आतापासून येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासह प्रदूषण नियंत्रणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचा सल्लाही सेठ यांनी दिला आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी