शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एकादशीला कासवाच्या रांगोळीचे महत्व आजही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:28 IST

मानोरी : महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या देव-देवतांची मंदीरे अिस्तत्वात आहे. अनेक देवांच्या अनेक प्रकारच्या आख्यायिका आजही कायम टिकून आहे.

ठळक मुद्दे एकादशीला कासवाच्या रांगोळीचे महत्त्व

मानोरी : महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या देव-देवतांची मंदीरे अिस्तत्वात आहे. अनेक देवांच्या अनेक प्रकारच्या आख्यायिका आजही कायम टिकून आहे.महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी या देवांची सुद्धा आख्यायिका असून एकादशीला सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला लाखो भाविक येत असतात. यात एकादशीला विठ्ठल आणि कासवाचे नाते अनोखे मानले जाते. एकादशीला कासवाच्या रांगोळीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.चौकट....पूर्वीच्या काळी पंढरीचा विठ्ठल आणि गावकऱ्यांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद निर्माण झाला होता. आणि या वादात विठ्ठलाचे हसणेच गायब झाले होते. त्यामुळे विठ्ठलाच्या या रागाला आवर कसा घालावा? विठ्ठलाच्या चेहºयावर हसू कसे आणता येईल? यासाठी गावकऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले. परंतु विठ्ठल कोणत्याही परिस्थितीत हसायला तयार होत नव्हते. त्यानंतर एकदा विठ्ठलाला हसू आणण्यासाठी संपूर्ण देवांची चर्चासत्र सुरु असताना या विठ्ठलाच्या व गावकºयांच्या वादाची बातमी एका कासवाला समजल्याने ते छोटेसे कासव न घाबरत देवांच्या बैठकीत हजर झाले. व थेट विठ्ठलाच्या पायथ्याशी जाऊन बसताच विठ्ठलाच्या चेहºयावर स्मित हास्य निर्माण झाले आणि विठ्ठल कासवाच्या आगमनाने हसल्याने कालांतराने विठूरायाने त्यांच्या पायथ्याशी कासवाला कायमस्वरूपी जागा दिली. म्हणून आज ही महाराष्ट्र ठिकठिकाणी प्रत्येक एकादशीला मंदिरासमोर कासवरूपी रांगोळी काढतात तर काही मंदिरासमोर कासवाची मुर्ती बसवतात.याच परंपरेला कायम ठेवत मानोरी येथील मीना कोटमे व सीमा वावधाने या दोन महिलांनी महिन्याच्या, पंधरा दिवसाच्या तसेच प्रत्येक एकादशीला घरासमोर आणि मंदिरासमोर आकर्षक अशी कासवाची रांगोळीन चुकता काढत असतात.(फोटो ३० मानोरी)