शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ओतूर धरणातून पाण्याचा अवैध उपसा

By admin | Updated: December 11, 2015 23:23 IST

ओतूर धरणातून पाण्याचा अवैध उपसा

ओतूर : ओतूर धरणातून सध्या परिसरातील काही शेतकरी कृषिपंप व आॅइल इंजिनद्वारे अवैधपणे पाण्याचा उपसा करीत आहेत, तो त्वरित बंद करावा, अशी मागणी सरपंच दादाजी सूर्यवंशी व ग्रामस्थांनी केली आहे. ओतूर ग्रामपंचायतीच्या १५ आॅगस्टला झालेल्या ग्रामसभेत त्याबाबत ठराव केला होता, तरीही परिसरातील काही शेतकरी राजरोसपणे पाण्याचा उपसा शेतीसाठी करताना दिसत आहेत. आजमितीस धरणात ४० टक्के पाण्याचा साठा आहे. या धरणाच्या पाण्यावर परिसरातील गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. पाणी उपसा चालू राहिला तर येत्या मार्च महिन्यात ओतूर गावाला पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचीही मोठी टंचाई भासणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ओतूर धरणातील निम्मे पाणी गळून गेले आहे. जो काही थोडाफार पाण्याचा साठा उपलब्ध आहे त्यावर परिसरातील शेतकरी अवलंबून आहेत. धरणात पाणी असल्यामुळे धरणाच्या दुरुस्तीचे काम सध्या बंद आहे. पाणी संपल्यानंतर मार्च महिन्यात सदर काम सुरू करण्यात येणार आहे. सदर अवैध पाण्याचा उपसा थांबवावा याबाबत संबंधित अधिकारी, तहसीलदार कळवण, लघु पाटबंधारे विभाग कळवण यांना ग्रामपंचायतीमार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ओतूर धरणातून होणारा पाण्याचा अवैध उपसा त्वरित बंद करावा, अशी मागणी माजी सरपंच प्रा. अशोक देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दादा मोरे यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)