शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

मुंबई नाका-पाथर्डी फाटा समांतर रस्त्यावर अवैधरीत्या वाहतूक

By admin | Updated: August 27, 2016 22:44 IST

जीवघेणी स्पर्धा : पोलिसांचे दुर्लक्ष

 इंदिरानगर : मुंबई नाका नासर्डी नदीपूल ते पाथर्डी फाटा समांतर रस्त्यावरून रिक्षाचालक अवैध वाहतूक करीत आहे. त्यामुळे जीवघेणी स्पर्धा किती दिवस सुरू राहणार, असा उपरोधिक सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.मुंबई-आग्रा महामार्ग समांतर रस्त्यालगत भारतनगर, दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, गणेशनगर, राणेनगरसह विविध उपनगरे आहेत. यामध्ये मोठी लोकवस्ती आहे. त्यामधील शेकडोच्या संख्येने असलेला विद्यार्थीवर्ग, नोकरदार, व्यावसायिक व ज्येष्ठ नागरिक शहरात कामानिमित्त ये-जा करत असतात. त्यासाठी शहर बससेवेचा लाभ घेतात. परंतु लोकवस्तीच्या मानाने बसफेऱ्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे वेळेवर बससेवा नसल्याने बहुतेक नागरिक रिक्षाचा लाभ घेतात. मुंबई नाका ते पाथर्डी फाटा समांतर रस्त्यावर सुमारे ८० रिक्षा चालतात. परंतु या रिक्षांमध्ये चालकाजवळ तीन ते चार आणि पाठीमागे सहा ते सात प्रवासी बसलेले असतात. तसेच बेफान वेगाने चालणाऱ्या जीवघेण्या अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांमुळे अनेकवेळा लहान-मोठे अपघात झाले आहेत. तरीही शहर वाहतूक पोलीस विभाग सुस्त आहे. त्यांच्या या भूमिकेविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)