शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

त्रिमूर्ती चौकातील सिग्नलकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:25 IST

नाशिक: अनेकविध कारणांमुळे रेशनकार्डधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. गहाळ झालेले रेशनकार्ड तसेच बरीच वर्ष धान्यच घेतलेले नसल्याने बंद करण्यात ...

नाशिक: अनेकविध कारणांमुळे रेशनकार्डधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. गहाळ झालेले रेशनकार्ड तसेच बरीच वर्ष धान्यच घेतलेले नसल्याने बंद करण्यात आलेले रेशनकार्ड काढण्यासाठी एजंटांकडून पैशांची मागणी होतांना दिसते. अधिकृतरित्या नवीन रेशनकार्ड काढणाऱ्यांना कार्ड सहजासहजी मिळत नाही मात्र एजंटामार्फत लागलीच कार्ड मिळते याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.

शासकीय सुटीमुळे रस्तेही ओस

नाशिक: महाशिवरात्रीची शासकीय सुटी असल्याने रस्त्यावर नेहमीच दिसणारी वर्दळ कमी झाल्याचे दिसून आले. शासकीय सुटीबरोबरच मंदिरे बंद असल्याने तसेच ऊनही जाणवत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले.

शासकीय कार्यालयांमुळे कार्यालय परिसर तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. गुरूवारी महाशिवरात्रीला सुटीमुळे रस्ते देखील ओस पडल्याचे दिसत होते.

ठक्कर बझार परिसरात भुरटे चोर

नाशिक: ठक्कर बझार या नवीन बसस्थानक परिसराच्या आवारात भुरट्या चोऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. हातोहात प्रवाशांच्या साहित्यांची चोरी केली जात असून मोबाईल हिसकावण्याचे देखील प्रकार घडले आहेत. बसस्थानकाच्या परिसरात तसेच आवारात असलेल्या दुकानांच्या ठिकाणी चोरटे दबाधरून सावज शोधत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीसांकडून याबाबत कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नाही.

जुने सीबीएस बनला युगलांचा अड्डा

नाशिक : जुने सीबीएस येथील पाठीमागील बाजू प्रेमीयुगलांचा अड्डा बनला आहे. अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणी या ठिकाणी तासंतास बसून राहत असल्याने अन्य प्रवाशांना तेथे थांबणेही कठिण झाले आहे. प्रेमीयुगलांची भांडणे आणि त्यातून होणाऱ्या हाणामाऱ्या अशा घटना वारंवार घडत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

हातगाडीवरील विक्रेत्यांना निर्बंधाचा फटका

नाशिक : सकाळी सात ते सायंकाळी सात अशी दुकानांची वेळ देण्यात आलेली आहे. त्याचा फटका खाद्यपदार्थांच्या हातगाडीचालकांना अधिक बसला आहे. सायंकाळच्या सुमारास शहरातील अनेक महत्वाच्या चौकांमध्ये हातगाडी उभी केली जाते. हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे गर्दीही होत असते. परंतु आता जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधामुळे सायंकाळी गाडी सुरू ठेवणे झाले आहे. त्यांचा व्यवसाय सायंकाळीच होत असल्याने त्यांची अडचण झाली आ हे.