शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

इगतपुरीत राष्ट्रीय एकात्मता रॅली

By admin | Updated: October 3, 2014 01:09 IST

इगतपुरीत राष्ट्रीय एकात्मता रॅली

इगतपुरी : गांधीजयंतीनिमित्त शांतीचा संदेश देण्यासाठी निघणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता रॅली दिमाखात निघाली. यावेळी शाळकरी मुलांपासून आबालवृद्धांनी सहभाग घेतला . कै. सुधीर तांबोळी यांनी सन १९८३ साली गांधीजयंतीदिनी रॅलीला सुरुवात केली होती. सलग २५ वर्षापर्यंत दरवर्षी निघणारी या रलीची नोंद ग्रीनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदली गेली आहे. शोभायात्रची सुरूवात तहसील चौकापासून झाली. यावेळी संजय जितकर, पोलीस उपनिरीक्षक रमेश परदेशी, अशोक नावंदर, आदर्श सोशल ग्रुपचे अध्यक्ष अजित पारख, सुधीर काटकर, संजय भाटिया, पांडुरंग तेलोरे, सतार मणियार, सुरेश संधान, गरचा बाबूजी, समद खिलफा आदिंसह नागरिक उपस्थित होते. महात्मा गांधी की जय, शांती के दूत गांधीजी, गांधी तेरा नाम अमर रहेगा आदि घोषणा देत रॅली जुना मुंबई-आग्रा रोड, बाजारपेठ गांधी चौक मार्गे महात्मा गांधी शाळेत सांगता झाली. यावेळी प्राचार्य भा. फ. एलीन्जे, प्रसाद चौधरी, विजय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)