शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

पिकवा म्हणायचं अन् पिकवलं तर खाऊ द्यायचं नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:19 IST

कोट- राज्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. आपल्याकडे आहे तेच उत्पादन जास्त होणार असताना केंद्राने आयातीचा निर्णय घेतल्याने देशात ...

कोट-

राज्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. आपल्याकडे आहे तेच उत्पादन जास्त होणार असताना केंद्राने आयातीचा निर्णय घेतल्याने देशात सोयाबीनबरोबरच डाळींचे दरही कोसळतील. - संदीप जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटना. (फोटो १४ संदीप जगताप)

कोट-

शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे धोरण स्वीकारले तरच देशातील शेतकरी वाचू शकणार आहे. आज कोथिंबीर, टमाट्यासारखी पिके फेकून देण्याची वेळ आली असताना सरकार कोणतेही वैचारिक धोरण राबवित नाही याचे वाईट वाटते - राजू देसले, किसान सभा (फोटो १४ राजु देसले)

कोट-

देशात डाळवर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असूनही आयातीचा निर्णय घेणे चुकीचे आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अप्रत्यक्षरीत्या मोठे नुकसान होणार आहे. देशातील शेतकऱ्यांवर हा एक प्रकारचा अन्यायच आहे. यामुळे डाळवर्गीय पिकांचे भाव कोसळतील. - हंसराज वडघुले, शेतकरी संघर्ष संघटना. (फोटो १४ हंसराज वडघुले)

कोट-

केंद्रात कोणतेही सरकार असो ते कधीच शेतकऱ्यांचा विचार करत नाहीत. याचा वारंवार प्रत्यय आला आहे. सोयाबीन आणि इतर डाळींच्या आयातीमुळे देशातील पिकांचे दर कोसळतील याचा शेतकऱ्यांना माेठा फटका बसणार आहे. अप्रत्यक्षपणे सरकार देशातील पिकांचे भाव पाडण्याचेच काम करत आहे.

- अर्जुन बोराडे, शेतकरी संघटना (फोटो १४ अर्जुन बोराडे)