शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

पिकवा म्हणायचं अन् पिकवलं तर खाऊ द्यायचं नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:19 IST

कोट- राज्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. आपल्याकडे आहे तेच उत्पादन जास्त होणार असताना केंद्राने आयातीचा निर्णय घेतल्याने देशात ...

कोट-

राज्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. आपल्याकडे आहे तेच उत्पादन जास्त होणार असताना केंद्राने आयातीचा निर्णय घेतल्याने देशात सोयाबीनबरोबरच डाळींचे दरही कोसळतील. - संदीप जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटना. (फोटो १४ संदीप जगताप)

कोट-

शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे धोरण स्वीकारले तरच देशातील शेतकरी वाचू शकणार आहे. आज कोथिंबीर, टमाट्यासारखी पिके फेकून देण्याची वेळ आली असताना सरकार कोणतेही वैचारिक धोरण राबवित नाही याचे वाईट वाटते - राजू देसले, किसान सभा (फोटो १४ राजु देसले)

कोट-

देशात डाळवर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असूनही आयातीचा निर्णय घेणे चुकीचे आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अप्रत्यक्षरीत्या मोठे नुकसान होणार आहे. देशातील शेतकऱ्यांवर हा एक प्रकारचा अन्यायच आहे. यामुळे डाळवर्गीय पिकांचे भाव कोसळतील. - हंसराज वडघुले, शेतकरी संघर्ष संघटना. (फोटो १४ हंसराज वडघुले)

कोट-

केंद्रात कोणतेही सरकार असो ते कधीच शेतकऱ्यांचा विचार करत नाहीत. याचा वारंवार प्रत्यय आला आहे. सोयाबीन आणि इतर डाळींच्या आयातीमुळे देशातील पिकांचे दर कोसळतील याचा शेतकऱ्यांना माेठा फटका बसणार आहे. अप्रत्यक्षपणे सरकार देशातील पिकांचे भाव पाडण्याचेच काम करत आहे.

- अर्जुन बोराडे, शेतकरी संघटना (फोटो १४ अर्जुन बोराडे)