शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ वृक्ष उद्यानाची ओळख हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:10 IST

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संतांच्या या ओळीप्रमाणे दुर्मीळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने या वृक्षाचे अनोखे उद्यान बापू बंगल्यासमोरील जागेत उभारले आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु सुमारे एक वर्षापूर्वी त्यांची ओळख असणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे . त्यातच देखभालअभावी पालापाचोळा आणि गाजरगवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचे दुर्लक्ष : पालापाचोळा-गाजरगवताचे साम्राज्य, स्वच्छतेची मागणी

इंदिरानगर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संतांच्या या ओळीप्रमाणे दुर्मीळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने या वृक्षाचे अनोखे उद्यान बापू बंगल्यासमोरील जागेत उभारले आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु सुमारे एक वर्षापूर्वी त्यांची ओळख असणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे . त्यातच देखभालअभावी पालापाचोळा आणि गाजरगवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे.उद्यानात विविध प्रकारचे औषधी वृक्ष या ठिकाणी लावण्यात आली असून, त्यांची ओळख व्हावी म्हणून परिसरातील निसर्गप्रेमी या ठिकाणी कुटुंबासह भेटी देत असतात वृक्षप्रेमी शा. प्र. दीक्षित व मोहन देवरे यांनी या वृक्षमित्रमंडळाची स्थापना केली. त्या काळी बापूबंगल्यासमोरील मोकळ्या जागेचा केरकचरा टाकण्यासाठीुदुरुपयोग होत असल्याने बकालस्वरूप प्राप्त झाले होते. मोकळ्या जागेचा दुरुपयोग थांबविण्यासाठी विविध औषध उपयोगी वृक्षांचे आणखी उद्यान साकारण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी सापुतारा ब्रह्मगिरी यांसारख्या विविध जंगले व डोंगरातून दुर्मीळ रोपे आणून लावण्यात आली. दहा वर्षांत उद्यानाचे संवर्धन करून त्याचे वृक्षात रूपांतर झाले. वृक्ष सावली देण्याबरोबरच त्यांच्या वैशिष्ट्यांची ओळख करून देत आहेत.उद्यानाच्या प्रत्येक वृक्षालगत चबुतरा बांधून त्यावर त्या वृक्षांची माहिती लिहिण्यात आली होती. त्यामुळे आबालवृद्धांना त्याची ओळख होत असे, परंतु त्यांची ओळख होणारे चबुतरे हटवण्यात आले. त्यांची ओळख नाहीशी झाली आहे. त्यातच सदर उद्यानाची देखभालअभावी गाजरगवत व पालापाचोळामुळे परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आबालवृद्धांनी आणि वृक्षप्रेमींनी उघानाकडे पाठ फिरवली आहे. तातडीने उद्यानाची कायमस्वरूपी स्वच्छता करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका