शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवभोजन’ लाभार्थ्यांसाठी मिळेल ओळख क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:34 IST

राज्यातील जनतेला अवघ्या दहा रूपात जेवण देण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी’ योजनेला येत्या २६ रोजी राज्यात प्रारंभ होत आहे. गरजू लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी थाळी घेणाऱ्या प्रत्येकाची नोंददेखील ठेवली जाणार आहे. ही नोंद कशी ठेवणार याविषयी चर्चा आणि तर्कवितर्क लढविले जात असताना शासनाकडे लाभार्थ्यांचे मॉनेटरिंग राहणार असल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देशासनाची लिंक : लाभार्थ्यांचे होणार फोटो क्लिक

नाशिक : राज्यातील जनतेला अवघ्या दहा रूपात जेवण देण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी’ योजनेला येत्या २६ रोजी राज्यात प्रारंभ होत आहे. गरजू लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी थाळी घेणाऱ्या प्रत्येकाची नोंददेखील ठेवली जाणार आहे. ही नोंद कशी ठेवणार याविषयी चर्चा आणि तर्कवितर्क लढविले जात असताना शासनाकडे लाभार्थ्यांचे मॉनेटरिंग राहणार असल्याची बाब समोर आली आहे.प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिवभोजन थाळी मिळणार असून, यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दररोजच्या थाळीचा कोटा निश्चित करून देण्यात आलेला आहे. जिल्हाभरातून शहरात कामानिमित्त येणाऱ्यांना अत्यल्प दरात जेवण मिळावे आणि त्यांची परवड होऊ नये म्हणून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. गरजूंपर्यंत योजनेचा लाभ पोहोचतो का याचे मॉनेटरिंग शासनाकडून आॅनलाइन केले जाणार आहे. थाळीचा लाभ घेण्यासाठी शिवभोजन केंद्राच्या काउंटरवर लाभार्थ्यांचे फोटो क्लिक करून संपूर्ण माहिती संगणकात भरली जाईल. त्यानंतर केंद्राच्या संगणकावर संबंधितांचा आयडी क्रमांक जनरेट झाल्यानंतरच थाळी मिळणार आहे.४लाभ घेणाºयांची माहिती आणि थाळीची मोजदाद करण्याच्या दृष्टीने शासनाची सदर आॅनलाइन यंत्रणा काम करणार आहे. आयडी क्रमांक जनरेट झाल्यानंतरच शिवभोजन थाळीचा लाभ मिळेल. या कार्यपद्धतीत लाभार्थ्याचे छायाचित्र, नाव, पत्ता यावरूनच लाभास पात्र होऊ शकेल की नाही याची पडताळणी होणार आहे.‘शासकीय कर्मचाºयांना लाभ नाही’चा फलकया योजनेचा लाभ शासकीय कर्मचाºयांना देता येणार नाही, असा या योजनेत नियम आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी असलेल्या ठिकाणी शासकीय कर्मचाºयांना लाभ मिळणार नसल्याचे फलक लावण्याची सक्ती केंद्रांवर केली जाणार आहे. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्यांना जास्तीत जास्त लाभ मिळेल आणि शासकीय कर्मचारी असल्याची पडताळणी आॅनलाइन असल्याने असे लोक साहजिकच लाभार्थ्यांच्या रांगेतून बाहेर पडतील अशी ही संपूर्ण यंत्रणा असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :foodअन्न